महाभारतावर आजपर्यंत अतिशय परिष्कृत विपुल असं लेखन झालेलं आहे. महाभारतासारख्या ग्रंथाचं समाजमनाशी भावनिक नातं असते. ते नातं जपत त्यातील श्रद्धा, धारणा केलेल्या चमत्कृतीचे विवेचन व विस्तार हा लेखकासाठी कसरतीचा भाग असतो. कधीकधी सत्य, वास्तव मांडत असताना समाजावर भावनिक आघात होत असतात. ते आघात व त्यातूनच वास्तवाचे पृथक्करण हाच ऐतिहासिक कादंबरी लेखनाचे मोठे तत्त्व असते. त्याच कादंबऱ्या वाचकास विचार प्रवृत्त करतात. त्याच पठडीतील पूर्व ज्ञानाशी वैचारिक मतमतांतरे करावयास लावणारी कादंबरी म्हणजे ‘पाच आऱ्याचं चाक’ होय.
पुढे वाचाTag: ghanshaym patil
‘साहित्य चपराक’ दिवाळी २०१७ महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा!
लिहित्या हातांना आवाहन… ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकासाठी साहित्य पाठवा! ‘साहित्य चपराक’ दिवाळी महाविशेषांकाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार साहित्याने नटलेला हा अंक वाचकप्रिय ठरला आहे. तब्बल पाचशे पानांचा आणि संपूर्ण बहुरंगी छपाई असलेला हा अंक सहा राज्यात वितरित होतो. आपणही या अंकात सहभाग नोंदवू शकता.
पुढे वाचाप्रशासकीय खेळीतील माहिती अधिकाराची भूमिका
माहितीचा अधिकार हा नियम किंवा कायदा सन 2005 मध्ये अस्तित्वात आला. त्याकरिता अण्णा हजारे यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. त्यांनी उपोषण, मौनवृत याद्वारे शासनाला हा कायदा अस्तित्वात आणण्यास भाग पाडले. कारण या कायद्याबाबत शासनव्यवस्था व राजकारणी हे चालढकल करीत होते. अशा नाकर्तेपणामुळेच अण्णा हजारे यांना हा मौनव्रत व उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या कायद्याचा फायदा प्रत्येक घटकास झाला. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटू लागले. त्यांना एक प्रकारे माहिती अधिकार नियमाचा वापर करून शासनाकडूनच न्याय मिळू लागला. इतकेच नव्हे तर माहिती अधिकाराची एक वेगळी चळवळच सुरू झाली. काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था याचा वापर करून…
पुढे वाचा