top of page
साहित्य चपराक
इन्सान ढुंढने मै चला...
माणूस हा जगाच्या पाठीवर एकच असा प्राणी आहे, ज्याला वाटतं आपण सगळं काही करु शकतो. आपण अख्ख्या जगावर नियंत्रण ठेवू शकतो, एवढा तो महत्त्वाकांक्षी होत चालला आहे. बटन दाबताच त्याला सर्व कसं समोर हजर पाहिजे असतं. सगळ्या यंत्रणांंचं रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असावं अशीच त्याची अपेक्षा असते. सर्वांनी आपलंच ऐकून घ्यावं, असा त्याचा सतत आग्रह असतो! दुर्दैवानं हा माणूस इतर मनुष्यप्राण्यांचं म्हणजे आपल्याच बांधवांचं काही एक ऐकून घ्यायला तयार नसतो. त्यामुळे माणसातलं मनुष्यत्व कुठं हरवत तर
Apr 17, 20213 min read
भूमी, निसर्ग आणि नात्यांच्या ताटातुटीचे वर्तमान आगंतुकाची स्वगते
अभिव्यक्ती प्रामाणिक असली की थेट हृदयाच्या गाभ्यातून कविता जन्माला येते. मातीच्या मुळापर्यंत गेलं की जोमानं पीक तरारून येतं, हीच गोष्ट कवितेबाबतची. सभोवतालचा अस्वस्थ करणारा काळ मोठा विचित्र आहे. अशावेळी कवीची होणारी अस्वस्थ घालमेल म्हणजे कवितेपूर्वीची स्वतःची सोलुन निघण्याची जणू एक प्रक्रियाच असते. त्यातुन येणारी अस्सल कविता म्हणजे स्वतःला चिंतनातून व्यक्त करणारी एक साधनाच असते. कवी कैलास दौंड यांची कविता वाचतानाचा अनुभव असाच आहे. उसवत जाणारा गाव आणि बदलत्या जीवनशैलीतलं आपल
Apr 17, 20214 min read
महाराष्ट्राचे विचारदुर्ग, हेच संस्कारदुर्ग!
माझा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात झाला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या महाराष्ट्राला लाभलेलं वैचारिक आणि सांस्कृतिक वैभव हे जगात वाखाणले गेले आहे. आपल्या बालमनावरही ह्या संस्कृतीचा पगडा नक्कीच जाणवतो व त्याचा अभिमानही वाटतो. नुकतेच माझ्या हातात ‘चपराक प्रकाशन’ पुणे यांनी 12 जानेवारी 2021 ला पुण्यात प्रकाशित केलेले नाशिकचे लेखक श्री. रमेश वाघ यांचे ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ हे ‘संत चरित्रावर’ आधारित पुस्तक पडले आणि मी ते एखाद्या शाळकरी मुलासारखे उत्साहा
Apr 17, 20213 min read
झुंडशाहीचं करायचं काय...?
सार्वजनिक उपद्रव आणि झुंडशाही म्हणजे सार्वजनिकपणे जनक्षोभ किंवा जनआंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन शिक्षेचा अधिकार स्वतःच्या हातात घेणे, एखादी गोष्ट करण्यापासून वाटेल त्यास बेकायदा प्रतिबंधीत करणे अथवा करवून घेण्यासाठी उपद्रव्यमूल्य वापरून अथवा तसे करण्याची धमकी देऊन केलेली दडपशाही अथवा दंडेलशाही होय. जेव्हा घटनात्मक जबाबदारी असलेल्या संस्था स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात, लोकशाहीचे आधारस्तंभ सुयोग्य न्याय वेळेत देण्यात अपयशी होतात, सोबत समाज किंवा माध्यमांच्या सर्वसाधा
Apr 17, 20214 min read
आठवणींचा सुगंध
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आपल्या ठायी असलेली स्मरणशक्ती. प्रत्येकाच्या मनात या स्मरणशक्तीसाठी एक कोपरा राखलेला असतो. हव्याहव्याशा वाटणार्या आठवणी मनातील या कोपर्यात दडविलेल्या असतात. हळूवार फुंकर मारताच या आठवणी ताज्या होऊन आपल्या मनाभोवती व विचारांभोवती रूंजी घालून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. त्या विश्वात फक्त आपण व आपण जतन केलेल्या आठवणी असतात. सामान्यतः आपण सकारात्मक व उत्साहवर्धक तसेच मनाला टवटवी देणार्या आठवणी मनाच्या कोनाड्यात जपून ठ
Apr 17, 20214 min read
फ्रॉइडचे मानसशास्त्र आणि मनाचे श्लोक
रामदास स्वामींच्या श्लोकांत आणि फ्रॉईडच्या तात्त्विक बैठकीत विश्लेषणात्मक फरक असला तरी दोघेही एकाच झाडाची मशागत करत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अर्थात फ्राईड मनरुपी झाडाची मुळे कुठवर पसरली हे सांगतो तर समर्थ रामदास स्वामी त्या मुळांना अधिकाधिक तग धरून राहण्याचे सारतत्त्व देतात. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे । स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ मनाला धाडसी, धैर्यशील आणि विनम्र होण्याची शिकवण देताना समर्थ रामदास स्वामीं
Mar 31, 20216 min read
युवा शक्ती
'विवेकानंदांनी पटविले व्यायामाचे महत्त्व' या मथळ्याखाली दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'च्या शनिवार दि. १६ जानेवारी २०२१ च्या अंकात पुढील बातमी वाचली. 'स्वामी विवेकानंदांनी युवकांना सुदृढ मन आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले; तसेच ध्यानधारणा आणि योग करण्याविषयी मार्गदर्शन केले. भारतभूमीची कीर्ती जगभर पसरवणारे योद्धा संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद होते,' असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आशा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने पूना नाईट हायस्कूल व जुनियर कॉले
Feb 26, 20216 min read
आसक्ती
आपण सगळे जाणतो की महाभारतात युधिष्ठिराने द्यूत नावाचा खेळ (जुगार) खेळताना द्रौपदीला पणाला लावलं होतं. दुर्योधनाने शकुनीच्या मदतीने द्रौपदी ला जिंकलं होतं. द्रौपदी दुर्योधनाची दासी झाली होती. युधिष्ठिर पहिल्यांदा स्वतः जवळचं धन द्यूतात पणाला लावून हरला. नंतर स्वतःचं राज्य त्यानं द्यूतात पणाला लावलं, ते ही तो हरला. त्या नंतर त्यानं स्वतःला पणाला लावलं आणि तो स्वतः दुर्योधनाचा दास झाला. त्यानंतर त्यानं स्वतःच्या भावांना पणाला लावलं. त्यांनाही तो द्यूतात हरला. त्याचे भाऊ दुर्योधन
Dec 30, 20209 min read
कुरुक्षेत्र
चपराक दिवाळी अंक 2020 अॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.
Dec 23, 202012 min read
कोरोनोत्तर काळातील विज्ञान कथेच्या दिशा
चपराक दिवाळी अंक 2020 प्रास्ताविक : कोरोनोत्तर काळ हा साधारणपणे पहिल्या जनता कर्फ्यूपासून मानता येईल. कोरोनोत्तर काळ म्हणजे घरकोेंडीचा काळ. घरकोंडीनंतच्या या संक्रमण काळात मराठी विज्ञानकथा कोणत्या दिशेने जावी अथवा जाऊ शकते याचे काही दिग्दर्शन करता येते. कोरोनोत्तर काळातील विज्ञानकथेच्या दिशांचे सूचन करावयाचे असल्याने आजवरची मराठी विज्ञानकथा कशी आहे? तिची आशयसूत्रे काय आहेत? हा तपशील तसा फार महत्त्वाचा ठरत नाही. तिला पुढे कोणत्या वळणाने जायचे आहे? तिच्यासमोर कोणती नवी आव्हान
Dec 18, 202014 min read
जयाते कामधेनू माये!
प्रतिमा पूजन झाले. सगळे आपापल्या जागेवर बसले. सूत्रसंचालकाने भाषण करण्यासाठी माझे नाव पुकारले. मी प्रतिमेला नमस्कार केला आणि भाषण करण्यासाठी डायसकडे गेलो. सभोवार दृष्टी फिरवली. आता भाषणाला सुरूवात करणार इतक्यात हर्षदा उभी राहिली. "सर, काहीतरी वेगळं सांगा. गांधीजींचा जन्म, शिक्षण, आंदोलने, शिक्षा, मृत्यू. सगळं दरवर्षी ऐकून पाठ आहे आम्हाला." तिचा नूर पाहून आश्चर्य वगैरे बिलकुल वाटलं नाही, कारण तिचं म्हणणं शतश: खरं होतं. तरीही सातवीच्या मुलीने निडरपणे अशी मागणी करणं सुखावणार
Oct 25, 20204 min read
जागो मोहन प्यारे!
"एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे. "महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन 'सरकारी अधिकारी' अशी बतावणी केली की 'पॉश' दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता सोसायटीमध्ये प्रवेश देतो." एक माणूस घरी येतो आणि म्हणतो, "मला तुमचा फोटो आणि अंगठ्याचा ठसा हवा आहे. तो आयुष्यमान भारत या योजनेसाठी घ्यायचा आहे." त्याच्याकडे एक लॅपटॉप, बायो
Sep 30, 20209 min read
जगबुडी माया
सुमारे १३०० वर्षांपूर्वी संशोधकांना मेस्किकोमधील काबा शहरामध्ये एक प्रचंड चक्राकार खोदकाम केलेली एक शिळा सापडली. ही शिळा कोणी तयार केली याचा संशोधकांनी तेव्हापासून आत्तापर्यंत शोध घेतला पण काहीही हाती लागले नाही. बहुदा स्पॅनिश समुद्रडाकूंनी त्याच्यावर हल्ला करून त्यांना नेस्तनाबूत केले व त्याची सर्व संपत्ती खरवल्यासारखी लुटून नेली. सुमारे २५०० वर्षांपूर्वी ती संस्कृती नष्ट झाली. त्याची कारणेही समजू शकली नाहीत. शोधण्याच्या प्रयत्नात ती शाळा सापडली. त्या शिळेवरील खोदकाम अत्यंत
Sep 21, 20204 min read
अक्षरलेणीतून सजली अभिमानाची लेणी!
प्रत्येकाच्या जीवनात कुणाची कुणावर ना कुणावर श्रद्धा असते, निष्ठा असते, भक्ती असते आणि त्यातून अशा श्रद्धेय व्यक्तिंची अधिकाधिक माहिती मिळवून ती वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक व्यक्ती आज समाजात आहेत. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही भुजबळ यांची आराध्यदैवत आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरू नये. या दोघांच्या जीवनकार्याचा लेखकाचा सखोल अभ्यास आहे. केवळ
Aug 27, 20205 min read
रंदागुली इमला
मारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत. आजही पाटील पारावर बसून खो-खो हसला तशी त्याच्याबरोबर बसलेली एक-दोन माणसंही हसली. नेमका त्याचवेळी गव
Aug 19, 20203 min read
21 व्या शतकातील दोन द्रष्टे
- अनिल किणीकर (चपराक दिवाळी विशेषांक 2013) एक स्टीव जॉब्झ हे कौटुंबीक असूनही कलंदर असं एक व्यक्तिमत्त्व होतं. स्टीव चर्चला नाकारत होता पण आयुष्याच्या एका टप्प्यावर त्याने झेन बुद्धिझमचा सखोल अभ्यास केला होता. एकेकाळी तो हिप्पी पंथाचा शिष्य होता आणि त्यावेळी तो हरिद्वारमध्ये मनसोक्त भटकत होता. 1970 च्या सुमारास विद्रोही संस्कृतितील स्टीव हा एक संतप्त तरूण (अँग्री यंग मॅन) होता. शुद्ध शाकाहार प्रेमी स्टीव कित्येक दिवस ऍपल आणि कॅरट (सफरचंद आणि गाजरं) खाऊन राहणारा स्टीव दरिद्री
Aug 12, 202015 min read
ध्येयगीत
देवभक्ती अन् देशभक्तीने समाजजीवन घडवू या यास्तव सारे एकमुखाने राष्ट्रमंत्र हा गर्जू या जय जय रघुवीर समर्थ ॥ (धृ.) ॥ भ्रष्टाचारे देश पोखरे, अत्याचारे देश बरबटे सामर्थ्यानिशी चला झुंजूया रामराज्य हे घडवू या जय जय रघुवीर समर्थ... (1) बिळे बुजविण्या घुसखोरांची समाजघातक दुष्ट शक्तींची बुभुःकारे नभ दुमदुमण्या पुन्हा प्रेरणा घेऊ या जय जय रघुवीर समर्थ... (2) दूर अयोध्या, दूर शरयू ती, समीप आमच्या जांब नंदिनी शुद्ध शुचिते आपण करूया अयोध्येसम जांब ही नगरी जय जय रघुवीर समर्थ... (3) समर
Jul 24, 20203 min read
आम्ही कविसंमेलनांची अपत्ये
जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळी म्हणजे साधारण 20 वर्षांपूर्वी सत्यकथेसारखी नियतकालिके बंद पडण्याच्या मार्गावर होती. चांगले, दर्जेदार दिवाळी अंक निघायचे परंतु त्यात केवळ प्रस्थापित कवींच्याच कवितांना जागा होती. त्यावेळी मला आठवतंय कुठल्याही दिवाळी अंकाचा कविता विभाग हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपासून सुरू होऊन अरुणा ढेरे, किशोर पाठक यांच्या कवितांपर्यर्ंत येऊन थांबायचा. त्यांच्यानंतर कितीतरी नवीन कवी बरंवाईट लिहित आहेत याची दखलही या दिवाळी अंकांच्या संपादकांना नसायची. त्यामुळ
May 7, 20203 min read
सर्वार्थाने गुरू
विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी म्हणजेच माझे वडील. आम्ही त्यांना मामा म्हणत असू. मराठीचे गाढे अभ्यासक, कथाकथन करायचे. उत्कृष्ट वक्तृत्व! ‘वळण’, ‘यात्रा’ ‘ते दहा दिवस’ असे तीन कथासंग्रह प्रकाशित. ललित साहित्यातील आकृती बंधाची जडण आणि घडण (फॉर्म) या विषयावर पी.एचडी. केली. नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळा या गावातील विश्वासराव नाईक महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून 1984 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुण्यामध्ये 23 मे 1995 रोजी प्राणज्योत मालवली. इस्लामपूर (जिल्हा
May 3, 20206 min read
तो सुवर्ण योग
मासिक साहित्य चपराक, सप्टेंबर 2018 एका थोर माणसाच्या आणि माझ्या नावात खूप साधर्म्य, ते म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचे सर्वेसर्वा अप्पा आणि मी पण अप्पा! त्यांचे अप्पा हे नावही त्यांना ओळखणार्या माणसात प्रचलित आहे आणि मला ओळखणारे सर्वजण अप्पा म्हणूनच ओळखतात. ज्ञानप्रबोधिनी नुकतीच सुरु झाली होती. अप्पांनी काही मुलांना जाहिरातीद्वारे मुलाखतीस बोलविले आणि त्यामध्ये त्यांनी माझी निवड केली. त्यावेळी ज्ञानप्रबोधिनी एका दगडी दुमजली इमारतीत कार्यरत होती. तेथेच मुलांना शिकविले जाई. अप्पा
Apr 26, 20203 min read
bottom of page
.jpg)