top of page
प्रकाशन
समईच्या शुभ्रकळ्या
सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. तुम्ही ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम कधी पाहिला आहे का? त्यात शेवटी कर
Sep 14, 20207 min read
प्रस्तावना - ‘थोडं मनातलं’
विनोद श्रा. पंचभाई लिखित ‘थोडं मनातलं’ या पुस्तकाला ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या shop.chaprak.com या ऑनलाईन शॉपीमधून भारतात कुठेही घरपोच मागवू शकाल. माणूस निर्भय आणि निर्मळ असेल तर त्याचे विचार निश्चितपणे प्रकाशमार्गी असतात. जे जगतो, जसं जगतो तसं बिनधास्तपणे कागदावर उतरवणारे लेखक कमी होत चाललेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात आश्वासक वाटचाल करणार्या सन्मित्र विनोद श्रा. पंचभाई यांन
Aug 11, 20207 min read
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० प्रकाशन
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० चे प्रकाशन करताना साहित्य चपराक चे संपादक घनश्याम पाटील, कवियित्री आश्लेषा महाजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव पोतदार, सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार सुधीर गाडगीळ, पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीमंत शितोळे आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे..... साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० मुखपृष्ठ
Nov 10, 20101 min read
साहित्य चपराक एप्रिल २०१० विशेषांकाचे प्रकाशन
साहित्य चपराक च्या एप्रिल २०१० च्या तुकडोजी महाराज विशेषांकाचे पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रकाशन.
Apr 27, 20101 min read
संध्यापुष्प काव्यसंग्रहाचे दणक्यात प्रकाशन
"हे जग कवींमुळे सुंदर आहे; जर कवीने भरभरून शब्दभांडार दिले नसते तर हे जग सुने-सुने झाले असते. आजच्या अकृत्रिम जगात आशयघन साहित्याला मोठे महत्व आहे," असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि वक्ते प्राचार्य डॉ. भगवान ठाकूर यांनी केले. सुभाषचंद्र वैष्णव यांनी लिहिलेल्या "काव्यपुष्प" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवियत्री अंजली कुलकर्णी होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदित्
Mar 8, 20101 min read


साहित्य चपराक दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन
साहित्य चपराक दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन करतांना स्वामी अवधुतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे मनोगत व्यक्त करतांना अनिल किणीकर. विडंबन काव्य सादर करतांना कवियत्री प्रभा सोनवणे. स्वामी अवधुतानंद यांचा चरित्रपट उलगडून दाखविणारी कविता सादर करतांना ऋचा अभ्यंकर.
Nov 23, 20091 min read
bottom of page
.jpg)




