top of page
घनश्याम पाटील लेखमाला


ते १०० तरुण कुठे आहेत?
या महिन्यात स्वातंत्र्यदिन! स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी आजवर अनेकांनी अनेकदा लिहिलंय. प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी. असे असूनही आपण खरंच स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न मात्र पडतोच पडतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, समर्पण, शौर्याची कल्पना नसलेल्या अनेकांना 2014 साली स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं. असं वाटलेल्यापैकी अनेकांना कळलं की हे सुद्धा मृगजळच आहे. एकीकडे महासत्तेच्या गोष्टी केल्या जात असताना दुसरीकडे जगणं कठीण झालंय. जात, धर्म अशा अस्मिता टोकदार झाल्या
2 days ago5 min read


कायम पहिल्या स्थानावर
'दै. पुण्य नगरी'चे संस्थापक मुरलीधर अनंता (बाबा) शिंगोटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त घनश्याम पाटील यांनी लिहिलेला विशेष लेख. ४ भाषांमध्ये ८ दैनिके चालवून मराठी वृत्तपत्रविश्वात इतिहास घडवणाऱ्या या 'बाप माणसा'ची प्रेरणादायी जीवनगाथा नक्की वाचा.
Aug 64 min read


संपादकीय - शहा खरंच काही वाचतात?
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जंतर मंतर येथील तरूणांच्या आंदोलनानंतर अमित शहा यावर काय भाष्य करणार? याबाबत उत्सुकता होती. शहा यांनी या कार्यक्रमात काय सांगितलं? “सामान्य माणसाने गीतेतील विचार दैनंदिन आयुष्यात कसे जगावेत याचे उत्तम मार्गदर्शन गीतारहस्य या ग्रंथात आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीही चूक करणार नाही, याची गॅरंटी मी देतो. मला गीतारहस्य हा ग्रंथ
Aug 44 min read


संपादकीय - रामो विग्रहवान धर्मः
राम मंदिर घोटाळा, चंपत राय राजीनामा, अयोध्या राम मंदिर भ्रष्टाचार, उद्धव ठाकरे राम रक्षा आंदोलन, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, रामराज्याची संकल्पना, गोविंददेव गिरी, राजकारण आणि धर्म, Ram Mandir Controversy, Ayodhya Trust Case, Marathi Political Article.
Jul 74 min read


संपादकीय - लोकशाहीचे वास्तव
नारायण राणे, शरद पवार, एकनाथ शिंदे ते अजित पवारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय संस्कृतीवर, नेत्यांच्या स्वार्थावर आणि ढोंगी भूमिकांवर प्रकाश टाकणारा विशेष लेख.
Jul 74 min read


संपादकीय : लोकशाहीचे वास्तव
"आम्ही राजकारणी आहोत, संत नाही!" > कपडे बदलावेत तसे नेते राजकीय पक्ष बदलू लागले, तिथे विचारधारा आणि निष्ठा उरते का? नारायण राणेंपासून ते एकनाथ शिंदे-अजित पवारांपर्यंत... महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे आणि लोकशाहीच्या सद्यस्थितीचे विदारक वास्तव मांडणारा 'चपराक'चा विशेष संपादकीय लेख नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा!
Jun 224 min read


देहाचा ‘फळा’ होऊ दे!
समाजकल्याणासाठी देहदान का महत्त्वाचे आहे? प्रा. वसंत दातार आणि भिकारी नामदेव यांच्या सत्यकथांतून उलगडणारा देहदानाचा महत्त्व सांगणारा एक संवेदनशील लेख. नक्की वाचा.
Jun 155 min read


संपादकीय - मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा
सरन्यायाधीशांच्या टिपण्णीवरून सुरू झालेले 'झुरळ' राजकारण आणि जंतर मंतरवर फसलेले आंदोलन. काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षावर आणि सोशल मीडियाच्या भ्रमावर रोखठोक संपादकीय.
Jun 94 min read


पुरषोत्तम मास
धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास! या काळात शुभ कार्ये निशिद्ध का मानली जातात? 'अधिक' म्हणजे वृद्धी मग हा महिना अशुभ कसा? जावयाला विष्णू मानणाऱ्या समाजात लक्ष्मीसारख्या लेकींचा छळ का होतो? कर्मकांडाच्या बाजारावर रोकडा प्रहार करणारा आणि २१ व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा एक विशेष वैचारिक लेख.
Jun 87 min read


संपादकीय - परदेशींचा प्रताप; साहित्यक्षेत्राला ताप! | Sahitya Parishad Political Interference
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव, भाजपचा हस्तक्षेप आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप परदेशी यांनी 'चपराक'ला पाठवलेल्या वीस कोटींच्या नोटीसबाबत सविस्तर विश्लेषण.
Apr 277 min read


संपादकीय : भलेपणाचे भाग्य नासले!
"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ७१ लाख अपात्र लाभार्थी आणि २१,३०० कोटींच्या उधळपट्टीवर भाष्य करणारे विशेष संपादकीय. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून झालेली सरकारी बेपर्वाई आणि समाजातील बदलती नीतिमत्ता यांचा परखड आढावा."
Apr 53 min read
The beginning of change - Ghanshyam Patil
It is a law of nature that any person or organization rises to the top and starts to fall again. That is, when you climb a mountain, you have to go down again. In that case, there is some flat area on the hill. How long you stay there is up to you. After the BJP government led by Narendra Modi achieved great success in 2014 and 2019, everyone felt that they would also feel the warmth of power this year. From that, he raised the slogan of 'Char Sau Par,' and the voters brought
Jun 29, 20246 min read
किमयागार
‘राज्याचा व्यापार म्हणजे राज्याची शोभा आहे, राज्य संपन्न व्हायचे असेल तर राज्यात व्यापार चांगल्या प्रकारे व्हायला हवेत’ हे त्याकाळी छत्रपती श्री शिवाजीमहाराजांनी सांगितले होते. ‘आज्ञापत्रा’त व्यापारविषयक धोरण सांगताना त्यांनी नोंदवून ठेवले आहे की, ‘साहुकार म्हणजे राज्याची व राजर्षिंची शोभा. परमुलखी जे जे साहुकार असतील त्यांची समाधानी करून ते आणावे. त्यांसि अनुकूल पडे तरी असतील तेथेच त्यांचे समाधान रक्षून, आपली माया त्यांस लावावी. व्यापारामुळे राज्य श्रीमान होते म्हणून राज्या
May 22, 20243 min read
पर्मनंट माजी मुख्यमंत्री
इलेक्शनचे किस्से लिहिताना नेत्यांचे काही धमाल किस्से मांडणंही गरजेचं आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचं नाव सिमेंट घोटाळ्यात आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. वसंतदादा पाटील, प्रतिभाताई पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदात दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला मराठा नेतृत्व मिळावं अशी इंदिरा गांधी यांची इच्छा होती. सातार्याच्या अभयसिंहराजे भोसले यांचं नाव त्यांना अपेक्षित होतं पण
May 20, 20242 min read
स्वतःविरुद्ध लढण्यासाठी दिला निवडणूक निधी
परभणी जिल्ह्यातलं कडोली हे एक छोटंसं गाव. या गावात जन्मलेल्या नानाजी देशमुख यांचं शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झालं आणि गोळवलकर गुरुजींच्या सूचनेनुसार ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे संघप्रचारक म्हणून गेले. बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून गेले. पहिले ग्रामीण विद्यापीठ स्थापन करणार्या मराठमोळ्या नानाजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानानं गौरविण्यात आलं. 1999 ते 2005 या कालावधीत ते राज्यसभा सदस्य होते. उत्तर प्रदेशातील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्या
May 19, 20242 min read
इंदापुरातील पाटील निवाडा
इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील हे 1980 आणि 1989 ला बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 1952 ते 1978 अशी 26 वर्षे ते इंदापूरचे आमदार होते. यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांचा दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन खात्याचे उपमंत्री म्हणून समावेश झाला. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रात दूध सोसाट्यांचे जाळे निर्माण केले. सहकारी साखर कारखाना व कामगारांत त्यांनी यशस्वी चर्चा घडवून आणली. त्याला ‘पाटील निवाडा’ म्हणून मान्यता मिळाली. सहकारी संस्था, विविध कार्यकारी सोस
May 18, 20242 min read
दूरदृष्टी असलेला 'भाजपचा लक्ष्मण'
भारतीय राजकारणात ‘तत्त्वज्ञानी शासक’ अशी ज्यांची ओळख होती ते मराठी नेते म्हणजे प्रमोद महाजन . श्रीराम मंदिर निर्माणासाठी अटलजी आणि अडवाणींनी देशभर जी रथयात्रा काढली त्याची संकल्पना प्रमोदजींची होती. भाजप आणि शिवसेनेची युती ही सुद्धा त्यांचीच देण! संघप्रचारक ते भाजपा नेते अशी ओळख असलेल्या प्रमोद महाजन यांचे योगदान फक्त भाजपाच्या वाढीसाठी नव्हते तर देशाच्या हितासाठीही होते. भारतीय लोकशाही आघाडीसाठी पहिले पूर्ण मुदतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. 1983
May 17, 20242 min read
फर्ड्या वक्त्या ते उत्तम राजकारणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरसंदर्भातलं कलम 370 हटवल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विट केलं की , ‘मी आयुष्यभर या दिवसाची प्रतीक्षा करत होते.’ दुर्दैवानं त्यांचं हे ट्विट शेवटचंच ठरलं आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. जणू या एकाच गोष्टीसाठी डोळ्यात प्राण आणून त्यांनी वाट पाहिली होती. तीन वेळा आमदार, सात वेळा खासदार आणि दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योगदान दिलं. वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी चौधरी देवीलाल यांच्या सरकारमध्ये त्यांनी श्रम मंत्री हो
May 16, 20242 min read
माझेच काम पाहा!
जवाहरलाल नेहरू यांचा त्या काळी विलक्षण करिष्मा होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते जगभर तळपत होते. 1964 च्या जानेवारी महिन्यात भुवनेश्वर येथे एकाएकी ते खूप आजारी पडले. डॉक्टरांनी त्यांच्या हालचालीवर पूर्ण बंदी आणली होती. स्वाभाविकच त्यावेळी सगळ्यांना प्रश्न पडला की, आता नेहरूनंतर कोण? त्यांची विश्रांती सुरू असताना लालबहाद्दूर शास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘आता मी कोणते काम पाहू?’’ त्यावर क्षणाचाही विलंब न करता नेहरू म्हणाले, ‘‘तुम्ही माझेच काम पाहा!’’ तिथेच शास्त्रीजीं
May 15, 20242 min read
कृतज्ञता जपणारे...
16 ऑगस्ट 1982 रोजी धाराशिव (तेव्हाच्या उस्मानाबाद) जिल्ह्याचे विभाजन झाले आणि लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं योगदान दिलं. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ राज्याचं नेतृत्व केलं. शिवराज पाटील चाकूरकर हे तर सात वेळा खासदार होते. त्यांनी देशाचं गृहमंत्रीपद भूषविलं. राज्यपाल म्हणून काम केलं. धाराशिव जिल्ह्यातील डॉ. पद्मसिंह पाटील हेही अनेक वर्ष मंत्रीपदी होते. निलंगेकर
May 14, 20242 min read
bottom of page
.jpg)