top of page
इतिहास


राष्ट्रज्योत तेवत ठेवणारे बेंद्रे
असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रात
Mar 25, 20233 min read
एकविसावे शतक आणि छ. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज.
छ. शिवरायांसाठी 'युद्ध' हे साधन होते, आणि स्वराज्य निर्मिती हे त्यांचे 'साध्य' होते. त्या स्वराज्य निर्मितीचा उद्देश, छ शिवरायांच्या भूमिका काय होत्या ? यासंदर्भाने आम्ही शिवचरित्राकडे पाहतो का ? खरेतर आज लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असताना अशा २१ व्या शतकात सुद्धा त्यांचा उदोउदो का व्हावा ? जेव्हा की ते सरंजामशाहीतील राजे होते, आणि आज तर सर्वदूर लोकशाही व्यवस्था आहे. लोकांच्या हातात सत्ता असूनही स्वतःच्या निर्मित व्यवस्थेपेक्षा सरंजामशाहीतील राजाच्या व्यवस्थेचा उदोउदो का व्ह
Feb 18, 20238 min read
छत्रपती शिवाजीराजांचे व्यापारविषयक धोरण
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी रायगडावर झाला. रायगड ही मराठ्यांची नवी राजधानी म्हणून ओळखली जावू लागली. रायगडावर महाराजांनी राजदरबारापासून विविध इमारती बांधल्या. रायगड हा सुसज्ज गड तयार केला. रायगडावरील भव्य, देखणी व सुसज्ज बाजारपेठ हे शिवाजी राजांच्या व्यापारविषयक धोरणांवर प्रकाश टाकते. ‘‘राजधानीच्या गडावर बाजारपेठ असली पाहिजे व व्यापार झाला पाहिजे’’ ही शिवाजीराजांची भावना त्यातून स्पष्ट होते. बाजारपेठेतील दुकानांचे अवशेष आजही बाजारपेठेच्या भव्यतेची जा
Feb 16, 20235 min read
सर्वधर्मसमभावाचं प्रतीक दारा शुकोह...!
केंद्र सरकार एनआरसी राबविण्याच्या तयारीत आहे. शिवाय २०२४च्या निवडणुकांपूर्वी समान नागरी कायद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. याबरोबरच एक सांस्कृतिक उपक्रमाचं नियोजन सरकार करतंय. ते म्हणजे धर्मांध कर्मठांच्या रोषाला बळी पडून राजधानीत ज्याची धिंड काढून शिरच्छेद करण्यात आला! आज सर्वधर्मसमभावाचे डिमडिम दशदिशांत घुमत असताना तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी जो उमदा युवराज स्वतःच्या आंधळ्या धर्मबांधवांच्या क्रूर क्रोधाची शिकार बनला; हि
Feb 6, 202318 min read
bottom of page
.jpg)




