top of page
सामाजिक


शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण
निसर्गाचा लहरीपणा, वाढते कर्ज आणि बाजारव्यवस्थेच्या शोषणात अडकलेल्या नामदेव या शेतकऱ्याची हृदयस्पर्शी संघर्षगाथा. राज्य पुरस्कार प्राप्त लेखक मयूर बागुल यांची 'शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण' ही वास्तववादी लघुकथा नक्की वाचा.
Mar 82 min read


मुलगी जन्माला येण्याची भीती
गावाच्या कडेला असलेल्या त्या छोट्याशा घरात शांतता होती पण ती सुखाची नव्हती तर भीतीची होती. सीमा सातव्या महिन्यात होती. तिच्या पोटातलं बाळ हललं की तिच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटायचं पण लगेच ते काळजीच्या सावलीत हरवून जायचं! कारण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, जर मुलगी झाली तर? तिला मुलगी नको होती असं नव्हतं. उलट, तिला लहानपणापासूनच बाहुल्यांशी खेळताना स्वतःची मुलगी हवी असं वाटायचं. आता परिस्थिती वेगळी होती. सासू रोज देवासमोर दिवा लावताना एकच मागणं करायची, “देवा, यावेळी
Mar 42 min read


शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करीच्या काळोखात माणुसकीचा एल्गार | Invoke the Dread of Shivaji Maharaj: A War Cry for Humanity Amidst the Darkness of Trafficking
शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करी आणि स्त्री अत्याचाराच्या काळोखात माणुसकीचा एल्गार! जर आज शिवराय असते तर त्यांनी गुन्हेगारांचे काय केले असते? नुसता जयघोष नको, आता संघर्ष हवा! तरुणाईला जागे करणारा आणि कृतीस प्रवृत्त करणारा हा ज्वलंत लेख नक्की वाचा. Invoke the Dread of Shivaji: A powerful war cry against human trafficking and crimes against women. If Chhatrapati Shivaji Maharaj were here today, how would he deliver justice? This intense article challenges the youth to move
Feb 186 min read


A National Crisis: The Helplessness of Farmers
Uncover the grim reality of farmer suicides in India in this urgent analysis by Amar Habib. This article debunks the narratives surrounding
Oct 13, 20257 min read
गांधीजींचे पुनरागमन
गांधीजींचे पुनरागमन सुसाट आणि पिसाट माणसाला रोखणारी प्रेरणा... विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते. दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात परतल्याचे शतक यावर्षीच्या ९ जानेवारीला पूर्ण झाले आणि
Mar 3, 20228 min read
प्रथा - परंपरा नाकारताना!
कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं... ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्या प्रतिक्रियांची. ह्या सगळ्या विरोधाची पूर्ण कल्पना असली तरीही कधी ना कधी एखादी परंपरा नाकारावी, एखाद्या प्रथेला विरोध करावा, असं अनेक जणांना मनापासून वाटतं. काही जण हे धाडस करतात पण अनेकांना हा नकार प्रत्यक्ष कृतीत आणणं अवघड जातं. त्यामागे कितीतरी वेगवेगळी कारणं असतात. धर्माचा, देवाचा, कुटुंबीयांचा, समाजाचा, स्वतःच्
Feb 25, 20226 min read


हे देवाघरचे देणे!
प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय? जेव्हा खरे प्रेम होते तेव्हा इतर सर्व भावांपेक्षा समर्पणभाव मनामध्ये सर्वाधिक स्थान करून असतो. तो भाव अधून मधून, प्रभावांमुळे उठणाऱ्या क्रोध,
Feb 14, 20222 min read


'परदेशस्थ' मुलीचं पत्र
हाय आई अणि बाबा, कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं! आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील आणि तुम्ही त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची , गाण्याचे कार्यक्रगेट टुगेदर्स, जिम वगैरे मध्ये बिझी व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुल
Feb 13, 20226 min read


देवदासींचे आर्थिक पुनर्वसन
सांगली जिल्ह्याच्या शासकीय पदावर मी १९८२ ते १९८५ असे तीन वर्ष कार्य केले. आधी दीड वर्ष जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुढील दीड वर्ष जिल्हाधिकारी म्हणून. लोकसंग्रहासाठी या दोन्ही पोस्ट म्हणजे आयएएस अधिकार्यांची पहिली पसंती. या काळात जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेशी जेवढा जवळून संबंध येतो तो या नंतरच्या वरिष्ठ पदावर काम करताना येत नाही. दिनांक २४ जानेवारी १९८३. सकाळी सकाळीच कमिशनरांचा फोन आला - ‘‘जिल्हाधिकारी म्हणून ऑर्डर मिळाली आहे ना? मग चार्ज
Feb 2, 202221 min read
bottom of page
.jpg)