top of page
विशेष लेख


शांततेच्या दिशेने... मनःशांती आणि सुखी आयुष्याची गुरुकिल्ली | Sandeep Wakchaure
आयुष्यातील ताणतणाव आणि दुःख कमी करून मनःशांती कशी मिळवायची? ओशोंच्या एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलणारा संदीप वाकचौरे यांचा अभ्यासपूर्ण लेख.
Jun 153 min read


संपादकीय - मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा
सरन्यायाधीशांच्या टिपण्णीवरून सुरू झालेले 'झुरळ' राजकारण आणि जंतर मंतरवर फसलेले आंदोलन. काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षावर आणि सोशल मीडियाच्या भ्रमावर रोखठोक संपादकीय.
Jun 94 min read


जीवनातील दुःख आणि ज्ञानाचा प्रकाश | Osho Stories
आपण आयुष्यात दुःखाशी लढत राहतो, पण उपायांचा शोध घेत नाही. ओशोंच्या एका सुंदर कथेच्या माध्यमातून लेखक संदीप वाकचौरे यांनी मांडलेलं जीवनाचं एक वास्तव. नक्की वाचा...
Jun 93 min read


उतरंड अटळ - संपादकीय | Lalbhadur Shastri vs Narendra Modi
१९६५ च्या अन्नटंचाईत देशासाठी एक वेळचे जेवण सोडायला सांगणारे लालबहादूर शास्त्री आणि आजच्या परिस्थितीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आवाहन करणारे नेतृत्व... कुठे नेऊन ठेवलाय देश आमचा?"
May 189 min read


घनश्याम पाटील यांना समाजभूषण पुरस्कार
पुणे - सडेतोड पत्रकारिता, वैचारिक लेखन आणि सर्जनशील साहित्यनिर्मितीद्वारे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल चपराक प्रकाशनचे संचालक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. बारामती येथील सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुस्तक जत्रेत उद्योजक राजेंद्र पवार, युवा नेते आणि विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या हस्ते हा पुरस
May 182 min read


कायदा आणि दडपशाही: एक गंभीर चिंतन
चपराक साप्ताहिकावरील बदनामीची नोटीस, संजय गायकवाड प्रकरण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या दडपशाहीवर संजय सोनवणी यांचे परखड विश्लेषण.
Apr 258 min read


संपादकीय - ऑपरेशन लोटस | Political Analysis India
plore the sharp parallels between Mulla Nasrudin’s "art of lying" and modern Maharashtra politics. From the bullock cart of evidence to the U-turns of top leaders, a critique of the "Bold Deception" era.
Apr 188 min read


महापुरुष घडवणारा साहित्ययोगी | The Literary Sage Who Shapes Great Souls
अध्यात्म आणि विज्ञान हे परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत, हे सिद्ध करणारे क्रांतिकारी विचार असलेल्या; आधुनिक युगात मानसिक शांती आणि यशाचा मार्ग दाखवणाऱ्या श्री परमहंस योगानंद यांच्या कालातीत साहित्यावर आधारित ज्योती घनश्याम यांचा विशेष लेख.
Apr 119 min read


साहित्य परिषदेत ‘भाजप’ विजयी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 'साम-दाम-दंड-भेद' नीतीचा वापर करत विजय मिळवला आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांमुळे साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली असून, प्रख्यात साहित्यिक संजय सोनवणी यांनी राजीनामा दिला आहे. वाचा या राजकीय हस्तक्षेपाचा सविस्तर वृत्तांत.
Mar 164 min read


शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करीच्या काळोखात माणुसकीचा एल्गार | Invoke the Dread of Shivaji Maharaj: A War Cry for Humanity Amidst the Darkness of Trafficking
शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करी आणि स्त्री अत्याचाराच्या काळोखात माणुसकीचा एल्गार! जर आज शिवराय असते तर त्यांनी गुन्हेगारांचे काय केले असते? नुसता जयघोष नको, आता संघर्ष हवा! तरुणाईला जागे करणारा आणि कृतीस प्रवृत्त करणारा हा ज्वलंत लेख नक्की वाचा. Invoke the Dread of Shivaji: A powerful war cry against human trafficking and crimes against women. If Chhatrapati Shivaji Maharaj were here today, how would he deliver justice? This intense article challenges the youth to move
Feb 186 min read


भारताची हवाई स्वप्ने - ज्योती घनश्याम
१२ जून २०२५, या दिवशी अहमदाबादच्या आकाशाने एका भीषण शोकांतिकेला पाहिले. राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेले एअर इंडियाचे विमान 'एआय-१७१' (AI-171), एका क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. त्याचा जळालेला धातूचा ढिगारा जमिनीवर पसरला आणि २७४ जीव क्षणात नाहीसे झाले. ही दुर्घटना २०१० मध्ये मंगळूर येथे झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या अपघाताची आठवण करून देते, ज्यात १५८ लोकांचा मृत्यू झाला होता. अशा घटना आपल्याला या क्षेत्रातील अनेक जटिल प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडतात. भारताचे
Feb 119 min read


‘देवाचा नगारा’ | 'The Drum of God’
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘देवाचा नगारा’ या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखाचे विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी केलेले रसग्रहण. भारतरत्न लता मंगेशकर यांचा चौथा स्मृतीदिन आहे. सहा फेब्रुवारी 2022 रोजी वसंत पंचमीच्या पवित्र मुहूर्तावर या जगातून त्यांचे महानिर्वाण झाले. हृदयनाथजी त्यांच्या भगिनी लतादीदींच्या आठवणींचा स्मृतिपट लेखांच्या शृंखलेतून स्वतःच्या शब्दांत मांडत आहेत. त्यांचे लेखन म्हणजे एक प्रकारच्या समिधाच आहेत. त्या वाचकांच्या अंतरात अनंतकाळ
Feb 57 min read


शनिवारवाड्यावरील आठवणीतल्या सभा
पुण्यातील शनिवारवाडा पटांगण आणि राजकीय सभा यांचं कित्येक वर्षे अगदी अतूट नातं होतं. माझ्या जन्मापासूनची तीस वर्षे कसबा पेठेत गेल्याने शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूशी निकटचे भावबंध निर्माण झाले होते. वाड्यासमोरील पटांगणात होणाऱ्या विविध सभा हा आमच्या पिढीसाठी सुरेख श्रवणानंद होता. दूरदर्शनचा काळ यायच्या आधीचा जमाना असल्यामुळे संध्याकाळी भाषणे / व्याख्याने कुठे आहेत याचाच शोध घेतला जायचा. धूळभरल्या पटांगणात बसून किती तरी दिग्गज वक्त्यांची आजही स्मृतित असलेली भाषणे ऐकली. आचार्य
Feb 23 min read


प्रा. मिलिंद जोशी यांना साथ देऊन साहित्यधर्म जपा!
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत राजकारणाचा शिरकाव रोखण्यासाठी आणि 'साहित्यधर्म' जपण्यासाठी प्रा. मिलिंद जोशींच्या 'परिवर्तन उत्कर्ष पॅनल'ला का निवडून द्यावे? घनश्याम पाटील यांचे सडेतोड विश्लेषण वाचा.
Feb 13 min read
अधिक-उणे - मराठी चित्रपटसृष्टीचे
मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त करण्याकरता शासनाची होणारी मदत, निर्माण झालेला सिनेमा चांगल्या चित्रपटगृहात लावता यावा म्हणून शासकीय मदत आणि एवढे सगळे करूनही या चित्रपटांना फारसा पे्रक्षकवर्ग मात्र मिळत नाही. शासन चित्रपट निर्मात्यांना निर्मितीपासून ते चित्रपटगृह देण्यापर्यंत अनेक सोयी सवलती देवू शकते पण चित्र
Mar 17, 202218 min read
जन्मभरी तो फुलतचि होता...
जगातील सर्वाधिक उत्तुंग मनोरे कोणते? असा प्रश्न मला कधी पडतच नाही. हा प्रश्न न पडण्याचं कारण म्हणजे आपल्या राष्ट्रानं जगाला अनेक भव्यदिव्य मनोरे दिलेत. या मनोऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्त्वानं त्यांची उंची आपापल्या क्षेत्रात सातत्यानं दाखुवून दिली. महाकवी केशवसुत ते मर्ढेकर या परंपरेचा विचार करता असाच एक बलदंड मनोरा मला खुणावतो, भुरळ पाडतो. या विलक्षण प्रतिभेच्या मनोऱ्याचं नाव म्हणजे लोककवी मनमोहन नातू! ११-११-१९११ ला जन्मलेल्या मनमोहनांनी ७ मे १९९१ ला जगाचा निरोप घेतला; मात
Mar 13, 20223 min read
‘परंपरा’ नको, ‘अभिमान’ बाळगा
‘‘शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची चर्चा गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात रंगत आहे. आमच्या पिढीला त्याविषयी फारसे काही माहीत नसल्याने पवार साहेबांनीच त्यावर भाष्य करणारी ‘खंजीर’ नावाची राजकीय कादंबरी लिहिल्यास ती वाचकप्रिय ठरेल आणि त्या कादंबरीला मराठीतला ‘ज्ञानपीठ’ही मिळेल,’’ असे मी एका लेखात लिहिले होते. हाच धागा पकडत अभियांत्रिकी शाखेच्या दुसर्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने मला दूरध्वनी केला. तो म्हणाला, ‘‘दादा, मला हे माहीत आहे की तुम्
Feb 27, 20224 min read
प्रथा - परंपरा नाकारताना!
कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं... ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्या प्रतिक्रियांची. ह्या सगळ्या विरोधाची पूर्ण कल्पना असली तरीही कधी ना कधी एखादी परंपरा नाकारावी, एखाद्या प्रथेला विरोध करावा, असं अनेक जणांना मनापासून वाटतं. काही जण हे धाडस करतात पण अनेकांना हा नकार प्रत्यक्ष कृतीत आणणं अवघड जातं. त्यामागे कितीतरी वेगवेगळी कारणं असतात. धर्माचा, देवाचा, कुटुंबीयांचा, समाजाचा, स्वतःच्
Feb 25, 20226 min read
लाल पाणी
दोघी मैतरणी दोघी यकाच जीवाच्या यक फांदी यक फूल दोघी यकाच रूपाच्यादोघी मैतरणी यक आभाळ गोंदून वाटच्या गा वाटसरा डोळे जाशी का मोडून? दोघी मैतरणी दोघी पाणिया निघाल्या गेल्या पाण्याच्या व्हऊन नाही घरी परतल्या... सुली मुकी झाली. म्हणजे ती बोलतच नव्हती असं नाही; ती गावाबाहेरच्या विहिरीवर तासनतास बसायची. विहिरीच्या तळाशी काहीतरी बोलायची! पण तिचं बोलणं हे फक्त तिलाच ऐकू येणारं! हातात सुंदर पाचूच्या खड्यांनी मढवलेला नक्षीदार कुंकवाचा करंडा. तो तिच्यापासून जसा कुणी हिसकावून घेणार होतं
Feb 23, 20229 min read


हे देवाघरचे देणे!
प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय? जेव्हा खरे प्रेम होते तेव्हा इतर सर्व भावांपेक्षा समर्पणभाव मनामध्ये सर्वाधिक स्थान करून असतो. तो भाव अधून मधून, प्रभावांमुळे उठणाऱ्या क्रोध,
Feb 14, 20222 min read
bottom of page
.jpg)