top of page
साहित्य चपराक
शरद जोशींची दुसरी बाजू!
‘शरद जोशी-शोध अस्वस्थ कल्लोळाचा!’ हे वसुंधरा काशीकर-भागवत यांनी लिहिलेले शरद जोशींच्या 17/18 वर्षांच्या सहवासात त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणारे पुस्तक आहे. शरद जोशींच्या आयुष्याची दुसरी बाजू जी समाजासमोर कधीही आली नाही, ती आपणास काशीकरांच्या लिखाणातून वाचायला मिळते. युनोतली प्रतिष्ठेची, पैशांची, सुखासीन नोकरी. युरोपातील सुसंस्कृत, समृद्ध, सुखी आयुष्य. ज्यात निश्चितता आहे, सुरक्षितता आहे ती सोडून दोन मुली, बायको सगळ्यांना घेऊन भारतात आले. केवळ भारतातल्या शेत
Mar 24, 20193 min read
कॉंग्रेसला ‘लकवा’ तर 'घड्याळाची' ‘चार्जिंग डाऊन’
सध्या महाराष्ट्रात पक्षनिष्ठा आणि घराणेशाहीवरुन मोठी रंगतदार चर्चा सुरु आहे. गल्ली-बोळातील सोम्या-गोम्यापासून ते अगदी विचारवंतांपर्यंत सगळेच निष्ठेच्या आणि घराणेशाहीच्या विरोधात बोलताना दिसत आहेत! मात्र असं असलं तरी दुसरी बाजू कोणीही पहायला तयार नाही. समाजात राजकारण सोडून इतर असे अनेक व्यवसाय आहेत की जिथे घराणेशाहीच चालते. उदाहरणार्थ डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, वकीलाचा मुलगा वकील, क्रिक्रेटरचा मुलगा क्रिकेटर, सनदी अधिकार्याचा मुलगा सनदी अधिकारी आपल्याल
Mar 24, 20193 min read
कृषी पर्यटन कार्यशाळा संपन्न
जुन्नर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पराशर कृषी पर्यटन केंद्र आणि कृषी पर्यटन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कृषी पर्यटन कार्यशाळा पराशर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जुन्नर पुणे येथे पार पडली. यात सात जिल्ह्यातून शेतकरी व कृषी पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणार्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे आयोजक एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सांगितले. या कार्यशाळेत दीपक हरणे यांनी कृषी पर्यटनासाठी उपयुक्त आणि पूर
Mar 20, 20191 min read
भूखंड खरेदीचा कानाला खडा
ह्या गोष्टीला आता 15 वर्षे झाली असतील. अचानक मला माझ्या एका भूखंड व्यवहाराची आठवण झाली व तो एक विलक्षण अनुभव शब्दबद्ध करावासा वाटला कारण आपल्या प्रारब्धात जे असते तेच घडते. ते कसे... 2003ला मी पुण्यातल्याच एका छोट्याशा कारखान्यात नोकरी करत असताना काहीसे वेगळे करायची इच्छा होती आणि सहज विचार करता करता माझ्या सुपिक डोक्यात एक कल्पना आली की आमच्या शेजारचा भूखंड सद्य स्थितीत असलेल्या घरासहित विकत घ्यावा व त्याचे रुपांतर एका हॉस्टेलमध्ये करावे किंवा अगदीच काही नाही झाले तर भाड्या
Mar 20, 20194 min read
‘हरवलेलं पत्र’
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याला एकटे राहणे शक्यच नाही. आपले विचार, मतं स्पष्ट करायला, बोलायला कुणीतरी हवं असतं. संवाद साधायला कुणीतरी हवं असतं. विचारविनिमय महत्त्वाचे आहे. दूर असलेल्या व्यक्तिशी संवाद साधण्यासाठी, त्या व्यक्तिची खुशाली कळण्यासाठी एक मार्ग होता तो म्हणजे पत्र. आपल्या मनातील भावना, खुशाली, आनंद लोक पत्र लिहून व्यक्त करत होते. ते पत्र पोस्टमन इकडून तिकडे पोहचवण्याचे काम करायचा. दोन व्यक्तींच्या भावना पोहचवणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘पोस्टमन’. पूर्वी स
Mar 20, 20192 min read
आठवणींची मोरपिसं
सारा निसर्गच जणू रंगांनी भरलाय नि भारलायही. रंगांची ही जादू मनाला भुरळ घालते. नेत्रांना एक सुखद जाणीव देते. सारा निसर्ग हिरव्या रंगाची जादू तर करतोच पण त्याचबरोबर तो इतर अनेक रंगांची निर्मितीही करतो. मग ते उडते चमत्कार असतील, निळं पाणी असेल, रंगीत मासे असतील! सारी रंगांची तर दुनिया! या सार्या रंगांच मिश्रण असलेला एक अद्भुत पक्ष्यी इथं आहे आणि त्या पक्ष्याचं तरल, मऊ, मुलायम पीस आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे. मोरपीस! खूप खूप वर्ष मागे गेलात ना अगदी बालपणात, तर आठवेल किती कौ
Mar 20, 20192 min read
...पण बौद्धिक मागासलेपणाचे आम्ही काय करणार?
मानवी जीवन हे विलक्षण आहे. आपापल्या सापेक्ष जीवनचौकटीत तो आपले आयुष्य जगत असतो, धारणा बनवत असतो, आपले व्यक्तिमत्व आपापल्या कुवतीप्रमाणे समृद्ध वा अवरुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. या समृद्धीची वा अवरुद्धीची उंची-खोली मोजत बसण्याचे खरे तर कारण नाही. प्रत्येकाचे जीवन हा एक स्वतंत्र अनुभव असतो. कोणताही बाह्य विचार मनुष्य पूर्णपणे स्वीकारत नाही. मग तो धर्मविचार असो की राजकीय विचार, अर्थविचार असो की सामाजिक विचार! अनेकदा प्रत्येकजण विविध विचारांच्या सापेक्ष उपस्थितीत आपल्या स्वय
Mar 19, 20194 min read
माध्यमांतराचा रंजक धांडोळा
आशय आणि विषयाशी प्रामाणिक असलेली कोणतीही कलाकृती ही थेट काळजाला स्पर्शून जाते. लेखकाचं जीवनानुभव, त्यानं घेतलेली अनुभूती, त्याचं चिंतन, कल्पनाशक्ती या व अशा सगळ्यांचा आविष्कार जेव्हा शब्दरूपात व्यक्त होतो तेव्हा त्याच्या हातून काहीतरी भव्यदिव्य घडतं. ते इतकं ताकतीनं उतरतं की समाजमनाची पकड घेणं ही सहज प्रक्रिया बनून जाते. वाचकांना विचार करायला भाग पाडणं, त्याला नवी दृष्टी देणं, त्याच्या इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब त्यात उमटणं, त्याची स्वप्नं साकारल्याचा आभास निर्माण करणं, त्य
Mar 18, 20194 min read
आरोग्य तरंग - मनातील वसंतोत्सव
शिशिरातील पानगळी पाठोपाठ नवांकुरांसाठी अवकाश निर्माण होते. फांद्याफांद्यावर पानांचे नवे कोंब दिसायला लागतात. एरवी बोचणारी थंडी जरा कमी होऊ लागते. वातावरण उबदार होते. थंडीने आखडलेले शरीर देखील हळूहळू मोकळे व्हायला लागते. धमन्यांमधून रक्ताच्या रुपाने वाहणारा जीवनरस वसंतऋतुच्या आगमनाबरोबर मनालाही प्रफुल्लित करतो. त्यातच भर पडते ती वसंतऋतुमधे फुलणार्या निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांची. निसर्गातील हा रंगोत्सव, आनंदाचा संदेश घेऊन येतो. आपल्या ‘आरोग्यतरंग’ या सदराची सुरुवात मार्च 201
Mar 16, 20194 min read
अध्यात्मातून निसर्गसंवर्धनाचा संदेश
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे । आळविती ...’ निसर्गाशी समरस झालेले, निसर्गाशी नाते सांगणारे, लोकाचा, लोकाकरिता, लोकासाठी लिहिणारे संत तुकाराम महाराज हे खरे पर्यावणवादी संतकवी होते. झाडे, झुडूपांनी बहरलेला निसर्ग पाहिला की किती रम्य वाटते! मन प्रसन्न होते. कोणत्याही मोबदल्याविना हा निसर्ग आपल्याला आनंद देत असतो पण आजकाल हे चित्र नाहीसे झाले आहे. झाडांची विनाकारण तोड होत असते. मॉल्स, बिल्डिंग्ज बांधण्यासाठी जंगलांवर कुर्हाड चालवली जाते. त्यामुळे झाडांची संख्
Mar 15, 20192 min read
भरारी-मिग 21 ची!
1990 ला मी जसा महिन्यातून एकदा चंद्रपूरला जायचो तसाच महिना-दीडमहिन्यातून एकदा नाशिक जवळील ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स ह्या मिग विमानांच्या कारखान्यात जात असे. आमच्या कंपनीला हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल) ह्या कंपनीचे त्यांच्या विमानांच्या सुट्या भागांच्या रासायनिक प्रक्रिया करायच्या टाक्या बनवण्याचे व बसवण्याचे कंत्राट मिळालेले होते. त्यामुळे मला ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात जावे लागायचे. मला माझ्या कंपनीने ह्या कामासाठी मोठ्या विश्वासाने मुखत्यारपत्र देऊन माझी ह्या प्
Mar 14, 20194 min read
भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध
पुणे, (प्रतिनिधी) : ज्या नगरसेकांना पुण्यासारख्या सुसंस्कृत लोकांनी लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविकेने डॉक्टरांना मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टिने अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. अशा प्रकारात डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई झाल्यास समाजामध्ये डॉक्टरांविषयीचा आदर टिकून राहण्यास मदत होईल; तसेच डॉक्टरांना रूग्णसेवा करताना कुठल्याही भीतीखाली काम करण्याची दहशत राहणार नाही,
Mar 14, 20191 min read
जात आणि धर्म नसलेली भारतातील पहिली महिला
जात जात जाईल जात! समता, स्वातंत्र्य आणि न्याय यापासून दिशाहीन राहिलेल्या सामाजिक प्रवाहाविरुद्ध बंड केला तरच इतिहास आपली दखल घेतो. आज आपल्यासमोर किंवा आपल्याकडून काही चुकीचे होत असताना किंबहुना आपल्याला काही चांगले काम करण्याची संधी असताना, आपण मूग गिळून म्हणा किंवा मूग न गिळता म्हणा गप्प राहतो, गप्प बसतो हे वेगळे सांगायची गरज नाही परंतु, काही दिवसापूर्वीच असा बंड केला आहे तामिळनाडूतील तिरुपाथुर या शहारातील एका स्त्रीने! एम. ए. स्नेहा यांनी! या अशा पहिल्या भारतीय नागरिक आहेत
Mar 10, 20193 min read
भारतरत्न नानाजी देशमुख
गरीबातल्या गरीब माणसाची सर्वांगीण प्रगती करण्याचा ध्यास घेतलेले ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नानाजी देशमुख. त्यांच्या या कार्याचा गौरव पुणे विद्यापीठाने त्यांना डी लिट ही पदवी देऊन 1997 मध्ये केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मान बहाल केला. आता प्रजासत्ताक दिनी भारतातील सर्वोत्तम सन्मान अशी ‘भारतरत्न’ ही पदवी मरणोत्तर देण्यात आली. त्यामुळे लक्षावधी गरीबांना मनापासून आनंद झाला. अशा नानाजींचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावी झा
Mar 9, 20194 min read
स्त्रियांची हतबलता सांगणारी चंद्राबाईची डायरी
ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांची सध्या चर्चेत असणारी कादंबरी म्हणजे ‘डायरी एका चंद्राबाईची.’ मुंबईच्या ‘ग्रंथाली प्रकाशन’ने पुस्तकाचे काम अतिशय देखणे केले आहे तर सतीश भावसार यांनी आशयाला अनुसरून मुखपृष्ठ रेखाटले आहे. आपल्या समाजव्यवस्थेत वेश्येला खूप खालचे स्थान दिले गेले आहे. चारचौघात व प्रतिष्ठेच्या ठिकाणी न बोलण्याचा हा विषय समजला जातो. वेश्या ही पुरुषांची भोग वस्तू आहे. वासना भागविण्याचे जणू ते यंत्रच आहे... पैसा टाकायचा आणि शरीराची भूक भागवून घ्यायची..
Mar 5, 20193 min read
नीतांजली - भासाची कथा-व्यथा
मागे जाणवणारी ती सळसळ, दूरवरुन आलेली अस्पष्टशी साद, गाण्याची हलकी निसटती लकेर! असंच काहीसं क्वचित कधी जाणवणारं. विश्वास आणि अविश्वास याच्या कडेलोटावर असतो आपण! संध्याकाळ दाटून आलेल्या वातावरणात एक अनोखी गुढता असते. मन येणार्या पावलांची चाहूल घेत असतं. मनाची अधीरता शिगेला पोहचलेली असते अन् दारावरील टकटक स्पष्ट ऐकू येते. जलद पावलं दाराकडे पटपट जातात. दारं उघडून पहावं तर समोर कुणीच नसतं. मग ती टकटक कुठुन झाली? आवाज खरा की अधीर मनाला झालेला भास? आणि मग मनातील आंदोलनं सुरु होतात.
Mar 4, 20192 min read
ओशोवाणी - श्रद्धेचा अर्थ
एका शिष्यानं ओशोंना विचारलं - ‘श्रद्धा म्हणजे काय?’ त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. त्यावेळी ओशो एक दिवस प्रवचन, एक दिवस प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम करायचे. आलेल्या प्रश्नांतील निवडक प्रश्नांना ओशो उत्तरं देत. त्यामुळे इतर अनेकांच्या मनातील अनेक प्रश्न आपोआप मिटत. ओशो म्हणाले - श्रद्धा म्हणजे आतला डोळा. जसं जग पाहण्यासाठी आपल्याला दोन डोळे असतात तसा एक हृदयात तिसरा डोळा असतो, तो असतो श्रद्धा. त्या डोळ्यामुळं देवाचं दर्शन घडतं. श्रद्धेचा डोळा म्हणजे प्रेमाचा डोळा. काही गोष्
Mar 4, 20195 min read
डॉ. उज्ज्वला हरपळे यांची नियुक्ती
लोणी काळभोर, (प्रतिनिधी) : डॉ. उज्ज्वला हरपळे यांची महिला व बालविकास राष्ट्रीय सल्लागार समितीवर केंद्रीयमंत्री मनेकाजी गांधी यांनी नियुक्ती केली असून फुरसुंगी परिसरात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत माहिती देताना डॉ. हरपळे यांनी सांगितले की, समाजसेवेचा वसा सासरे एकनाथराव हरपळे गुरुजी यांच्यापासुन मिळाला असून यापुढे तो तसाच चालू राहिल. फुरसुंगी हे पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असेलेलं गाव. येथील एकनाथराव हरपळे गुरुजी यांनी अनेक समाजोपयोगी कामे करून मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्य
Mar 3, 20192 min read
संवेदनशील उद्योजक राजीव कुलकर्णी
आपले आयुष्य केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठीही अर्थपूर्ण ठरेल असा निर्णय घेणे सगळ्यांना जमतेच असे नाही. पुण्यातील ‘कुलकर्णी इंजिनिअर्स’च्या राजीव बळवंत कुलकर्णींना मात्र हे जमलंय! सीओइपीतून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर राजीव कुलकर्णींनी 7-8 वर्षे नोकरी केली खरी पण स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर खिशात फक्त हजार रुपये असताना त्यांनी आपल्या घरात व्यवसाय सुरू केला. ते वर्ष होतं 1985. ऑटोमोबाईल प्रेस कॉम्पोनंट्स तयार करणार्या ‘क
Feb 26, 20193 min read
चोपडी ते मुंबई - 'काळीजकाटा' कादंबरीचा अनोखा प्रवास
लहानपणापासून विविध प्रकारच्या संघर्षानं जगण्याचं बळ दिलं. सकाळी बारा वाजेपर्यंत नाझरा विद्यामंदिर येथे कॉलेज करायचं आणि दुपारी एकनंतर चोपडी येथे त्यावेळी असणार्या गुंडा चव्हाण यांच्या हॉटेलमध्ये पाच वाजेपर्यंत पडेल ते काम करायचं. दहावीत एकदा नापास झालेल्या विद्यार्थ्यानं बारावीत फक्त पास व्हावं एवढीच सगळ्यांची अपेक्षा! परिस्थिती माणसाला प्रत्येक वादळ झेलायला शिकवते. समाजाच्या वेदनांचे असंख्य डंख सोसायला शिकवते. याच परिस्थितीच्या शिकवणीतून मी खूप काही शिकलो. सांगोला तालुका श
Feb 26, 20197 min read
bottom of page
.jpg)




