top of page
साहित्य चपराक


‘श्यामची आई’ साठी बेचाळीस वर्षे महाराष्ट्र भ्रमण
कुठेही नोकरी न करता समाजसेवेच्या भावनेतून शाळा देतील ते मानधन स्वीकारून साने गुरुजींचे वाङमय प्रसार करणारा एक कलाकार गेल्या बेचाळीस वर्षांपासून महाराष्ट्र भ्रमंती करत आहे. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ समाजाच्या तळागाळातील असंख्य मुलांपर्यंत पोहोचविणारा हा कलाकार इतके दिवस प्रसिद्धीपासून दुर्लक्षित कसा राहिला याचेच आश्चर्य आहे . अरुण धुमाळ नावाच्या कलाकाराने स्वतःचे अवघे जीवन साने गुरुजींच्या चरित्रासाठी वाहून दिले आहे. साने गुरुजी कथामालेच्या सासवड येथील शिबिरात अरु धुमाळ य
Jun 12, 20172 min read


‘पर्यटन स्थळ’ असलेली एकमेव स्मशानभूमी
काही दिवसापूर्वी वाराणसी अर्थात श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचा योग आला. काशी हे हिंदुंचे पवित्र धर्मस्थळ आहे. असे म्हणतात की आयुष्यात एकदा का होईना काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे आणि गंगेत डुबकी मारावी. जगभरातून अनेक हिंदू लोक येथे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला येतात. अभ्यास आणि पर्यटनाचा भाग म्हणून देखील अनेक विदेशी पर्यटक काशीला आवर्जून भेट देतात. काशीला जर भेट दिली तर काही गोष्टी आवर्जून बघाव्यात आणि त्या म्हणजे काशी विश्वेश्वराचे दर्शन, बनारसी साडी, गंगेची आरती, ग
Jun 12, 20174 min read
सुकाणू समिती नको; एकहाती नेतृत्व हवे!
ज्याप्रमाणे शेतकर्यांना पारंपरिक शेतीपद्धती सोडून आधुनिक पदद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे आता शेतकरी लढ्याच्या रणनीतीतही बदल करणे अपरिहार्य झाले आहे. कारण वर्षानुवर्षे त्याच त्याच पद्धतीचे आंदोलन, त्याच त्या मागण्यांचा फार्स, प्रतिवर्षी तोच तो लढा आणि त्यातील तीच ती नाटकी स्वरुपाची भाषणे आता शेतकरी नेत्यांनी बंद करायला हवीत. तसेच शेतकर्यांनी ती ऐकणेही बंद करायला हवीत. ज्याप्रमाणे एक मेंढरु दुसर्याच्या पाठीमागे जाते आणि पुढे जाऊन ते खड्ड्यात पडते अगदी
Jun 10, 20174 min read


कोपर्डी हत्या प्रकरण - कच्चे दुवे
कोपर्डी येथील निर्भया बलात्कार व खून प्रकरणात अनेक कच्चे दुवे असून यातील आरोपींची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या खटल्याचे काम पाहत असून, निवृत्त सरकारी वकील बाळासाहेब खोपडे हे आरोपींची बाजू मांडत आहेत. याबाबत ‘द वीक’ च्या 11 जूनच्या अंकात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा एक विशेष लेख प्रकाशित झाला असून, तो ‘चपराक’च्या वाचकांसाठी देत आहोत. या प्रकरणाला अनेक कंगोरे असून, प्रत्यक्ष साक्षी आणि पुराव्यांच्या आधारावर हे प्रकरण वेगळेच वळण
Jun 8, 20176 min read
विद्यार्थ्यानो, अपयश म्हणजे तात्पुरती माघार असते, तो अंतिम टप्पा नसतो.
देशात दहावी-बारावी च्या निकालादरम्यान हजारो विद्यार्थी आत्महत्या करतात. अपयश आल्याने किंवा अपयश येण्याच्या भीतीने. अपयश ह्या शब्दातच यश आहे. तुम्ही अपयशी झालात म्हणजे तुमचं ते पूर्णपणे अपयश नसतं, त्या अपयशातूनही तुम्ही काहीनाकाही यश मिळवलेलं असतं, नक्कीच. अपयश हा अंतिम टप्पा नसतो, तो फक्त एक अडथळा असतो तात्पुरता. कुठल्याही अपयशावर आत्महत्या हा तोडगा नाही, अपयश पचवायला शिकलं पाहिजे. तुम्ही हारलात हे बघू नका, तुम्ही खेळलात हे बघा. कुठल्याही परीक्षेत नापास होणं म्हणजे आयुष्यातलं
Jun 7, 20172 min read
शेतीबाडीच्या कविता
साहित्य चपराक’चे सहसंपादक आणि प्रतिभावंत कवी माधव गिर यांचे ‘नवं तांबडं फुटेल’ आणि ‘शेतीबाडी’ हे दोन अस्सल कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांना प्रचंड वाचकप्रियता लाभली. शेती आणि शेतकर्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘शेतीबाडी’ या अष्टाक्षरी खंडकाव्यात त्यांनी अनेक प्रश्न सुहृदयतेने हाताळले आहेत. शिक्षकी पेशात कार्यरत असलेले गिर सर स्वतः शेतकरी असल्याने त्यात शेतकर्यांच्या सुखदुःखाचे प्रतिबिंब लखलखीतपणे उमटले आहे. सध्याच्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमिवर त्यांच्य
Jun 7, 20171 min read
लोककवी मनमोहन
उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत. अफाट सामर्थ्य असलेल्या या कविराजांच्या आयुष्यात अनेक विलक्षण घटना घडल्या. व्यावहारिक पातळीवर कदाचित ते मागे राहिले असतील; पण कवी केशवसूत ते मर्ढेेकर या परंपरेचा मागोवा घेताना सर्वाधिक झगमगणारं उंचच उं
Jun 6, 20173 min read


जयाजीपेक्षा महत्त्वाचा आहे शेतकरी संपाचा विजय
शेतकरी नेते शरद जोशी यांनी संपूर्ण हयात शेतकर्यांच्या प्रश्नावर खर्ची घातली मात्र राज्यातील वा देशातील शेतकरी कधीच एकजुटीने जागृत झाला नाही. विपूल नैसर्गिक साधनसंपत्ती आणि त्यातून येणारी आर्थिक सधनता ही या असंघटितपणाला कारणीभूत होती. यामुळे बळीराजाने काळानुरूप स्वतःत आणि शेती पध्दतीत बदल करत आपल्या भवितव्याची काळजी घेतली नाही. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. जागतिक तापमान वाढ, बेसुमार वृक्षतोड, घटते पर्जन्यमान यामुळे शेती हा व्यवसाय आज आतबट्ट्याचा व्यवसाय होऊन बसला आहे. त्
Jun 5, 20174 min read


पर्यावरण दिन विशेष : डार्विन चुकला ?
डार्विन या थोर शास्त्रज्ञाने शोध लावला, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट! याचा अर्थ, जो प्राणी जगण्यासाठी फिट आहे, म्हणजेच लायक आहे , तोच प्राणी आणि त्याचाच वंश काळाच्या ओघात टिकून राहतो. जो निसर्गात झालेल्या व होणार्या बदलांप्रमाणे स्वतःच्या सवयींमध्ये आणि शरीरात बदल करतो, स्वतःला घडवतो तोच प्राणी जगण्यास योग्य ठरतो आणि इथेच डार्विन चुकला! डार्विनने फक्त निसर्ग, निसर्गातील बदल, प्राण्यांचे शरीर व मन यांचाच विचार केला आणि एका महत्त्वाच्या शास्त्रीय तत्त्वाचा शोध लावला. त्याच्या नि
Jun 5, 20173 min read


संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा म्हणजे औचित्यभंग-सदानंद मोरे
पुणे, (चपराक प्रतिनिधी) ः पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ‘तो पुतळा संभाजी उद्यानात परत बसवू’ हा भाजपचा निवडणुकीतील प्रचारातला प्रमुख मुद्दा होता. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पक्षाला या मुद्याचा सोयीस्कर विसर पडलेला असतानाच ‘संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवणे हा औचित्यभंग आहे. तेव्हाच्या काळात महाराजांविषयी जे गैरसमज रूढ होते त्यानुसा
Jun 4, 20172 min read


स्वामिनाथन आयोग नेमका काय आहे?
मागील दोन दिवसापासून विविध मागण्यासाठी महाराष्ट्रभरातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यातील एक महत्त्वाची मागणी म्हणजे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात आहे; परंतु हा स्वामिनाथन आयोग नेमका आहे काय, त्यांच्या शिफारशी काय आहेत हे फारसं कोणाला माहीत नाही. म्हणूनच त्यावर थोडासा प्रकाश टाकत आहोत. राष्ट्रीय आयोग केंद्रसरकार विशिष्ट विषयांचा अभ्यास करण्यासाठी, त्याचं आकलन करण्यासाठी आणि त्यातून आलेल्या सूचना अवलंबण्यासाठी वेळोवेळी काही समित्यांची स्थापना करत असतं. या स
Jun 4, 20172 min read


शेती... संप आणि शेतीचे भवितव्य!
जयाजी सूर्यवंशी नामक नेता होण्याची घाई झालेल्या अर्धवट माणसामुळे शेतकरी संपासारख्या संपाला विचित्र वळण लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही अपरिपक्वपणा यानिमित्ताने पुढे आला. आता संपातून अखेरीस काय साध्य होईल हे सांगता येत नसले तरी यामुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करणे भाग आहे. शेतकर्यांचा प्रश्न भारतात नवा नाही. महात्मा गांधींच्या भारतीय सत्याग्रही लढ्याची सुरुवात झाली तीच मुळात चंपारण्यमधील शेतकर्यांना शोषणमुक्त करण्यासाठी. गांधीजी तो लढा यशस्वीपणे लढल
Jun 4, 20174 min read
पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ
पहिला पेशवा : बाळाजी विश्वनाथ मराठेशाही व पेशवाईची विविधांगांनी भरपूर चर्चा होत असली तरी होत नाही ती रणरागिणी ताराराणी व पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथावर . तसे दोघेही समकालीन. ताराराणीने 1700 ते 1707 पर्यंत संताजी व धनाजीसारख्या वीरांच्या मदतीने मोगलांशी जी झुंज दिली तिला तोड नाही. अनेक युद्धात तिने स्वत: नेतृत्व केले. घोडदळाचे नेतृत्व करण्यात ती कुशल होती. रणनीतीत तिचा हात कोणी धरू शकले नसते. 1705 मध्ये तर तिने नर्मदा ओलांडून माळवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. जदुन
Jun 4, 20179 min read
श्री धर्मपाल - राष्ट्र निर्मितीच्या कार्यातील उपेक्षित पान
विचारशील समाज प्रगल्भ राष्ट्राची निर्मिती करीत असतो. विचारांची स्थिरता ही केव्हाही त्या राष्ट्राला घातकच असते. मग प्राचीन काळातील रोमन सभ्यता असो की आधुनिक काळातील मार्क्सवाद. यांच्या पतनाचे कारण आपल्याला त्यांच्या विचारातील स्थितीप्रियता हेच दिसेल. अनेक प्राचीन सभ्यतांच्या देहावर ब्रिटिशांनी आपल्या 2000 वर्षाच्या इतिहासाची चादर घालून तो झाकण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल. साधारणपणे आठशे वर्षाच्या परकीय चक्रात भारतीय जनमानस भरडले गेले. मात्र या ठिकाणी अर्नाल्ड टायनब
Jun 3, 20173 min read
पोलीस सेवेतला माणूस
2004 साली मी हैदराबादला ई टीव्ही मराठीमध्ये कामाला होतो. त्यावेळी आमचं कार्यालय रामोजी फिल्म सिटीत होतं. तेलुगु राज्यात, ती ही राजधानी हैदराबादमध्ये मराठी माणसांची संख्याही तशी मर्यादितच होती. कोटी परिसर सोडला, तर तशी फारशी मराठी माणसं हैदराबादमध्ये दिसायची नाहीत. पण, जी माणसं भेटायची ती खूपच जीव लावणारी असायची. त्यापैकीच एक होते, आयपीएस अधिकारी महेश भागवत. अत्यंत उमदे व्यक्तिमत्व! त्यांच्यासोबतची मैत्री म्हणजे नात्यांचा घट्ट बंधच. महेश भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातल्य
Jun 3, 20175 min read


शोध सर्जनशील युवा नेतृत्वाचा...
परिवर्तन युवा परिषद 2017 परिवर्तन सामाजिक संस्था नेमकी कुठली? कुठल्या प्रकारचे कार्य करते? इतकी वर्षे सामाजिक काम करतेय तर मग प्रकाशझोतात कशी आली नाही? हे सगळे प्रश्न निर्माण झाले 23 एप्रिल, 2017 ला... त्याचं कारणही तसंच होतं, पुण्यात 22 आणि 23 एप्रिलला सर्जनशील युवा नेतृत्वाचा शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला. त्यात राज्यभरातून सकारात्मक विचारांनी भारलेले युवक युवती सहभागी झाले होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या ह्या दोन दिवसीय परिवर्तन युवा परिषदेत समाजकारण,
May 31, 201713 min read


कुलभूषण जाधव खरेच हेर आहे काय?
कुलभूषण जाधवमुळे ‘भारतीय हेरगिरी’ हा चर्चेचा विषय बनली आहे. कुलभूषणला पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या भारतीयांनी कुलभूषणला परत आणण्याची मागणी जोरात सुरु केली आहे. भारत सरकारनेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका लांबणीवर टाकली आहे. कुलभूषणला फाशी दिली तर तो पूर्वनियोजित खून ठरेल असेही भारताने सुनावले आहे. या सर्व प्रकरणाचे विश्लेषण आपण करुच, पण मुळात कुलभूषण जाधव हेर होता की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आपल्याला गुप्तहेर माहीत असतात
May 31, 201717 min read


वन्यप्रेमींच्या सजगतेमुळे वाचली मोराची दृष्टी
सोलापूर (प्रतिनिधी) : वाढत्या तापामानामुळे वन्य प्राण्यांचे आणि पक्षांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. सोलापुरातील माळरानावर वन्यप्रेमी पप्पू जमादार यांना एक मोर जखमी अवस्थेत आढळून आला होता. तापमानात झालेल्या वाढीमुळे या मोराच्या डोळ्याला इन्फेक्शन झाले होते. ही गोष्ट लक्षात येताच वन्यप्रेमी जमादार यांनी या मोराला सोलापुरातील प्राणीसंग्रहालयात आणले. जखमी अवस्थेत सापडलेल्या या मोराच्या दोन्ही डोळ्याला इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्याचे दोन्ही डोळे झाकले गेले आणि तो माळरानावर
May 29, 20171 min read
कांदा गडगडला; शेतकरी कळवळला...
सध्या राज्यातील माध्यमांमध्ये एकच विषय रेटला जातोय तो म्हणजे राज्यसरकारकडून शेतकर्याच्या ’हातावर देण्यात आलेल्या तुरीचा.’ मात्र वास्तवापासून माध्यमं जाणीवपूर्वक कोसोदूर राहताहेत की त्यांचे आकलन कमी पडतेय हेच कळत नाहीय. कारण नाशिवंत असलेल्या कांद्याचा भाव दीड रुपयावर येऊन ठेपला असतानाही माध्यमं त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शेतमालाच्या बाबतीत कांदा हा अल्पायुषी आहे तर तूर ही दीर्घायुषी आहे. असं असतानासुध्दा काही चार-दोन माध्यमं सोडली तर सर्वांनी सरसकट तुरीवर ताव मारायला सुरुवा
May 29, 20173 min read


रेल्वे अधिकार्यांनी केला भाजप खासदारांचा अवमान
सोलापूर (प्रतिनिधी) : एकीकडे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे प्रशासन कात टाकत असतानाच दुसरीकडे सोलापूर रेल्वे प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी मात्र मोबाईल हाताळण्यात मग्न आहेत. हे अधिकारी मोबाईल हाताळण्यात इतके मग्न झाले होते की त्यांना आपल्या समोर खासदार बसलेत याचेही भान राहिले नाही. त्यामुळे खासदार चांगलेच संतापले. सोलापुरकरांच्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद बनसोडे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे व्यवस्थापक अजेयकुमार दुबे यांच्या कार्यालयात गेले होते.
May 29, 20171 min read
bottom of page
.jpg)




