top of page


'सकाळ' वृत्त विशेष: 'कोवळी सकाळ' हे पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाचा झरा - माधव जोशी
'चपराक' प्रकाशित व लेखक श्रीराम नानल यांच्या 'कोवळी सकाळ' पुस्तकाचे साताऱ्यात मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन झाले. टाटा टेली सर्व्हिसेसचे सल्लागार माधव जोशी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून, त्यांनी पुस्तकाचा गौरव 'आनंदाचा झरा' असा केला. शिरीष चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात प्रमोद येवले, निखिल नानल, श्रीकांत कात्रे, डॉ. संदीप श्रोत्री, घनश्याम पाटील यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याचा सविस्तर आढावा.
8 hours ago1 min read
bottom of page
.jpg)