top of page
पुस्तक परिचय


‘हरी नरके आणि संजय सोनवणी यांची मित्तरकथा’
प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी पुरोगामी चळवळीचा म्होरक्या काळाआड गेला, म्हणून गळे काढले. छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांपासून ते अनेकांनी आपण किती दुःखात आहोत, याचे ‘प्रदर्शन’ घडवले. यातील ढोंग सगळ्यांनाच दिसत होते पण अशावेळी काहीही बोलायचे नाही, असा एक अलिखित रिवाज असतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक असलेले संजय सोनवणी हे या सगळ्यात एक अपवाद होते. सोनवणी यांचे आणि नरकेंचे कौटुंबीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्य
Sep 12, 20235 min read
संघर्ष हेच सामर्थ्य - तीन महिन्यात तिसरी आवृत्ती
एखादे आत्मकथन म्हणजे त्या काळाचा, त्या व्यक्तिचा पट असतो. त्यातून आपल्या आयुष्यालाही दिशा मिळते. म्हणूनच जागतिक साहित्यात आत्मकथनांना मोलाचे स्थान आहे. आपल्याकडील प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे एक कादंबरी असते; मात्र ते शब्दबद्ध करण्यात आपण कमी पडतो. प्रस्तुतचा ग्रंथ म्हणजे आत्मकथनाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.‘सिद्धेश्वरा’ची कृपा आणि मातृ‘छाया’ असली की आयुष्याचा ‘रवी’ प्रकाशमान होतो. त्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. स्वाभिमान जागृत ठेवून संकटांचे संधीत रूपांतर करताना
Apr 15, 20233 min read
व्यथिता : व्यथित करणारा संग्रह!
सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे! संत तुकाराम महाराजांच्या या ओळींचा प्रत्यय मानवी जीवनात पदोपदी येतो. जीवन, संसार म्हटलं की सुख- दु:ख, बऱ्यावाईट घटना ह्या ठरलेल्या असतात.आजकाल सुविधा भरपूर प्रमाणात मिळत असल्या तरीही सुख, समाधान, आनंदाच्या कक्षा, आशा -अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की, दु:ख, उदासीनता, नैराश्य यायला वेळ लागत नाही. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया ह्यांचं मन, भावना कोमल असतात शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्याही महिलांवर अधिक असल्याने त्या प्
Apr 3, 20235 min read


वाटेवरच्या मशाली
वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! त्यामुळे उगीच शब्दांचे अवडंबर न माजवता, फाफटपसारा टाळून रंजकपणे थोडक्यात विषय मांडणे महत्त्वाचे असते. नेमकेपणाने विषयाचा वेध घेऊन वाचकांना त्यात गुंतवून ठेवणे हे काम सोेपे नसते. ही किमया साधली आहे नगर येथील लेखिका सुजाता पुरी यांनी. हे वृत्तपत्रीय लेखन असल्याने शब्दांची मर्यादा असणे स्वाभाविक आहे; मात्र या मर्यादेचेच सामर्थ्य करत त्यांनी या मशाली चेतवल्या आहेत. प्रस्तुत पुस्तकातील 55 लघुलेखांद्वारे लेखिकेने
Mar 31, 20232 min read


सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणाऱ्या ‘अनोख्या रेशीमगाठी’
‘लोक काय म्हणतील?’ अशा प्रकारची सामाजिक भीती, समाजातला प्रत्येक समूह, प्रत्येक कुटूंब आणि प्रत्येक माणूस बाळगत असतो. त्याच ओझ्याखाली प्रत्येकजण आपले संपूर्ण आयुष्य, धडपडत जगत असतो. समाज नावाची स्वार्थी संस्था ही गंमत बघण्यात अघोरी आनंद मानणारी असते. त्यांना कोणाचे काय झाले, याच्याशी मतलब नसतो. ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक, जुनाट, बुरसटलेल्या आणि कालबाह्य रुढी, परंपरा टिकून आहेत. नव्हे, कष्टकरी, श्रध्दाळू लोकांना अनामिक भीती घालून त्यांना खतपाणी घातले जाते. हे सगळे झुगारुन द
Mar 19, 20235 min read


मराठी कवितेची नवी पहाट : अम्मी अब्बूच्या कविता
सुप्रसिद्ध कवी आणि शिवव्याख्याते जावेद शेख लिखित अम्मी अब्बूच्या कविता हा काव्यसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. काव्यसंग्रह मनोमन खोलवर भावला. अंतर्मुख आणि अस्वस्थ करून गेला. पुण्याच्या चपराक प्रकाशनाने अतिशय दर्जेदार स्वरूपात हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. तब्बल ३७ कविता या काव्यसंग्रहात आहेत. काव्यसंग्रहाचे सुंदर असे मुखपृष्ठ करणारे चित्रकार श्री राहुल पगारे तसेच प्रत्येक कवितेला अतिशय देखणी आणि समर्पक अशी दर्जेदार रेखाचित्रे श्री प्रवीण उगले यांनी केली असून काव्यसंग्रहा
Mar 8, 20232 min read
पुन्हा एकदा पेटवा मशाली
19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दत्तपुर (वर्धा) येथे जाऊन सामूहिक आत्महत्या केली होती. या घटनेने सारा देश हादरला होता. शेतकऱयांच्या विदारक परिस्थितीचा हा कडेलोट होता. एवढ्या भीषण आत्महत्ये नंतरही सरकारचे डोके ठिकाणा वर आले नाही. आत्महत्या वाढत गेत्या. हा आकडा आज साडे चार लाखाहून जास्त झाला आहे.ना चिरा ना पणती शेतकऱयांच्या आत्महत्या सतत होत आल्या आहेत. 86च्या आधीही झाल्या आहेत. 90 साली सरकारने खुलीकरण (उदारीकरण) स्वी
Mar 5, 20232 min read


पुस्तक परिचय - भारत : पासष्ट पोलादी पाने – अर्थात आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष
पुस्तकाबद्दल ‘भारत-आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष’ हा एक ज्ञानपट आहे. यात वेळोवेळी भारतावर झालेली आक्रमणे, नकाशा यासह माहिती आहे. त्याचबरोबर त्या आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलेे संघर्ष व त्यांना मिळालेले विजय नकाशे व माहितीच्या टिपणासह दाखविलेले आहेत. असे स्वातंत्र्यसंघर्ष प्राचीन काळी चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, पुष्यमित्र, गौतमीपुत्र सातकर्णी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, यशोधर्मन यांनी यवन, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाविरूद्ध केले. मध्य काळात बप्पा रावळ, धंग चं
Feb 27, 20231 min read
बाईच्या ‘भाईगिरी’चा अचूक वेध
काठियावाड हे गुजरातमधलं एक ठिकाण. तेथील ख्यातनाम वकील, शिक्षणतज्ज्ञ असलेल्या हरजीवनदास काठीयावाडी यांची गंगा ही लाडकी कन्या. गंगाला चित्रपट, नाटक, अभिनयाची आवड. चौदा वर्षाची असताना एका मैत्रिणीकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्यात हरवून गेली. अशातच मुंबईत काही काळ वास्तव्य करून आलेला रमणिकलाल हा तरूण तिच्या वडिलांकडं हिशेबनीस म्हणून कामाला लागला. त्याच्याकडून मुंबईचं वर्णन ऐकून ती त्याच्याकडं आकर्षित झाली. परिणामी गंगानं तिच्या आईचे दागिने, काही रोकड उचलली आणि दोघेही मुंबईला पळून
Feb 24, 20233 min read
अनोख्या रेशीम गाठी: सकारात्मक, क्रांतिकारी कथानक!
लिव्ह इन रिलेशनशिप ही येऊ पाहणारी व्यवस्था अनेकांना न पटणारी आहे. अर्थात त्यांचा विरोध तसा दुर्लक्षित न करता येण्यासारखा आहे कारण जगात आपल्या संस्कृतीला एक आदराचे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. परंतु जेव्हा दुर्दैवाने साथीदार सोडून जातो तेव्हा होणारी मानसिक, शारीरिक घुसमट ही ज्यावर एकटे राहण्याची वेळ येते तेच जाणोत. वयाच्या कोणत्याही वळणावर असताना अशाप्रकारे होणारी घुसमट अत्यंत वेदनादायी असते. त्यातही पन्नाशी गाठली असताना, संसार अर्धवट झालेला असताना येणारा एकाकीपणा हा असह्य असाच
Feb 21, 20238 min read
bottom of page
.jpg)