top of page


राम का ना बदनाम ना करो
मंडळी ‘राजकारण’ ह्या विषयावर मला फारसे कधी लिहावेसे वाटलेच नाही. त्याचे कारण त्यावर का लिहावे आणि कशासाठी लिहावे, असा एक प्रांजळ प्रश्न माझ्या मनाला सतत पडतो आणि मग मी थोडासा निराश होतो. ‘राजकारण गेलं चुलीत’, अशी एक प्रचलित म्हण जी मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलो आहे ती आठवते परंतु अजूनपर्यंत मला ती ‘चूल’ काही केल्या सापडलीच नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जे काही ‘राजकारण’ असते ते काही केल्या मला अजून तरी समजले नाही अथवा माझीच काय पण सर्वसामान्य माणसांची ते समजण्
Jul 96 min read
bottom of page
.jpg)