"मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर वाचनसंस्कृती आणि पुस्तकविषयक उपक्रमांत मोठी वाढ झाली आहे. 'वाचन कमी होतेय' हा भ्रम मोडीत काढत, नव्या पिढीची बदलती अभिरूची, ई-बुक्स आणि पुस्तकांच्या गावांची संकल्पना यावर प्रकाश टाकणारा घनश्याम पाटील यांचा विशेष लेख."