युद्धभूमीवर अभूतपूर्व शौर्य गाजवून जिंकणारा भारत तहाच्या टेबलावर का हरतो? १९४७ च्या पहिल्या युद्धापासून ते १९६५ (ताश्कंद), १९७१ (सिमला) आणि कारगीलपर्यंत, भारताच्या युद्धबंदी आणि करारांच्या इतिहासाचे परखड विश्लेषण. भारतीय जवानांचा पराक्रम आणि राजकीय नेतृत्वाच्या मर्यादांवर प्रकाश टाकणारा ज्येष्ठ संपादक भगवान दातार यांचा लेख.