"आम्ही राजकारणी आहोत, संत नाही!" > कपडे बदलावेत तसे नेते राजकीय पक्ष बदलू लागले, तिथे विचारधारा आणि निष्ठा उरते का? नारायण राणेंपासून ते एकनाथ शिंदे-अजित पवारांपर्यंत... महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे आणि लोकशाहीच्या सद्यस्थितीचे विदारक वास्तव मांडणारा 'चपराक'चा विशेष संपादकीय लेख नक्की वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा!