कोवळी सकाळ' पुस्तकाचे साताऱ्यात शानदार प्रकाशन; हे पुस्तक म्हणजे आनंदाचा झरा" - माधव जोशी यांचे प्रतिपादन
- 10 hours ago
- 1 min read
पुण्यातील प्रसिद्ध 'चपराक प्रकाशनातर्फे' प्रकाशित आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक श्रीराम नानल लिखित 'कोवळी सकाळ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साताऱ्यात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. टाटा टेली सर्व्हिसेसचे माजी अध्यक्ष माधव जोशी यांनी या पुस्तकाचे कौतुक "आनंदाचा झरा" असे केले. २४ दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाविषयी आणि या सोहळ्यात झालेल्या इतर मान्यवरांच्या सत्काराविषयी सविस्तर वाचा.
.jpg)


Comments