श्रीराम नानल लिखित 'कोवळी सकाळ' पुस्तकाचे थाटात प्रकाशन | तरुण भारत बातमी
- 12 minutes ago
- 1 min read
पुण्यातील प्रसिद्ध 'चपराक प्रकाशनातर्फे' प्रकाशित आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक श्रीराम नानल लिखित 'कोवळी सकाळ' या पुस्तकाचे साताऱ्यात उत्साहात प्रकाशन झाले. टाटा टेली सर्व्हिसेसचे माजी अध्यक्ष माधव जोशी यांनी या पुस्तकाचा गौरव "आनंदाचा झरा" असा केला आहे. सावित्रीबाई फुले, अटलजी, किशोर कुमार यांच्यासह २४ महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाविषयी सविस्तर वाचा.
मूळ वृत्त लिंक : तरुण भारत ई-पेपर - २८ मे २०२६
.jpg)
Comments