top of page
इतिहास
The Bond Between Lokmanya Tilak and Aurobindo Ghosh - Shireesh Chitnis
Part 1 Lokmanya Tilak was the one who established the city of Pune as the political capital of Hindustan. Until India achieved independence, Pune remained at the epicentre of the freedom struggle. The role of the extremist revolutionaries in the Indian independence movement was exceptionally significant and inspiring. To dismantle the formidable power of the British, these revolutionaries orchestrated numerous armed uprisings, uniting the people and igniting the blazing flame
Sep 29, 202512 min read
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'ती' उडी | The Legendary Leap of Swatantryaveer Savarkar
"काय, ओळखलंत का मला? हे केवळ कपडे बदलले आहेत. मी तोच आहे. ईश्वराची इच्छा असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जरी कधी सामान्य संसाराचा मोह होऊ लागला, तर असा विचार करा की, मुलामुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचे असेल, तर असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल, तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली चार चूलबोळकी फोडून टाकली; पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्
May 27, 202522 min read


श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र : प्रस्तावना - उमेश सणस
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजही तरुण पिढीला कमालीचे आकर्षण आहे. येणारी प्रत्येक नवी पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडते, शिवचरित्राचा अभ्यास करते व ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणण्यात धन्यता मानते. असा परिपाठ गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात सुरू आहे. ‘मानवतेला उपकृत करणारा महामानव’ अशी जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणसं घडवतो, हा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी नेहमीचा प्रश्न आहे; मात्र छत्रपती शिवाजी महाराज या महापुरु
May 7, 20255 min read
शिवराज्याभिषेकाचे महत्त्व ओळखणारा सत्ताधारी
https://youtu.be/5gPo69dl3M8
Oct 24, 20241 min read
bottom of page
.jpg)




