top of page


भारताची हवाई स्वप्ने - ज्योती घनश्याम
१२ जून २०२५, या दिवशी अहमदाबादच्या आकाशाने एका भीषण शोकांतिकेला पाहिले. राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेले एअर इंडियाचे विमान 'एआय-१७१' (AI-171), एका क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाले. त्याचा जळालेला धातूचा ढिगारा जमिनीवर पसरला आणि २७४ जीव क्षणात नाहीसे झाले. ही दुर्घटना २०१० मध्ये मंगळूर येथे झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या अपघाताची आठवण करून देते, ज्यात १५८ लोकांचा मृत्यू झाला होता. अशा घटना आपल्याला या क्षेत्रातील अनेक जटिल प्रश्नांवर विचार करण्यास भाग पाडतात. भारताचे
Feb 119 min read


गांभीर्यपूर्वक शपथ घेते की...
अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई पवारांनी 'गांभीर्यपूर्वक' शपथ घेत जपला दादांचा वारसा. दुःखाच्या प्रसंगातही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि विरोधकांची दुहेरी भूमिका यावर घनश्याम पाटील यांचे परखड विश्लेषण.
Feb 17 min read
bottom of page
.jpg)