"धर्मामुळे मानवी जीवनात शांतता निर्माण होण्याची गरज आहे. धर्माचा हेतूच समाजाला एकसंघ ठेवणे हा असतो." धर्माच्या नावाखाली होणारे अंधानुकरण आणि तथाकथित महात्म्यांनी निर्माण केलेली भीती यावर भाष्य करणारी ओशोंची ही सुंदर गोष्ट. खरा धर्म नेमका काय? वाचा संदीप वाकचौरे यांचा विशेष लेख.