top of page


जे कराल ते सर्वोत्तम!
टिळक, गांधीजी, शास्त्रीजी आणि महाभारतातील दाखल्यांमधून आजच्या समाजातील हरवत चाललेली नैतिकता, संवेदनशीलता आणि मूल्यांवर अचूक बोट ठेवणारा विचारप्रवर्तक लेख. दुर्बलांना सबल करण्याची खरी शिकवण आपण विसरत चाललोय का? वाचा सविस्तर
Mar 85 min read


शनिवारवाड्यावरील आठवणीतल्या सभा
पुण्यातील शनिवारवाडा पटांगण आणि राजकीय सभा यांचं कित्येक वर्षे अगदी अतूट नातं होतं. माझ्या जन्मापासूनची तीस वर्षे कसबा पेठेत गेल्याने शनिवारवाडा या ऐतिहासिक वास्तूशी निकटचे भावबंध निर्माण झाले होते. वाड्यासमोरील पटांगणात होणाऱ्या विविध सभा हा आमच्या पिढीसाठी सुरेख श्रवणानंद होता. दूरदर्शनचा काळ यायच्या आधीचा जमाना असल्यामुळे संध्याकाळी भाषणे / व्याख्याने कुठे आहेत याचाच शोध घेतला जायचा. धूळभरल्या पटांगणात बसून किती तरी दिग्गज वक्त्यांची आजही स्मृतित असलेली भाषणे ऐकली. आचार्य
Feb 23 min read
bottom of page
.jpg)