top of page


जपावं असं फुलणं...
सह्याद्री म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती उत्तुंग कड्यांची पर्वतरांग. हिरवाईने नटलेली अन् ऋतुंनी सजलेली. काळाच्या ओघातही आपल्या सौंदर्याची मोहिनी टिकवून असलेली अजब शृंखला. महाराष्ट्राच्या हृदयात वसलेली ही निसर्गसंपन्न रांग म्हणजे जैवविविधतेचा एक खजिनाच. इथल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक दरी-खोऱ्यात निसर्गाने अगणित रत्नं दडवून ठेवली आहेत. याच सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली परंतु अजूनही फारशी न उलगडलेली एक नाजूक, अल्पायुषी परंतु विलक्षण सुंदर कविता म्हणजे - रानफुलं. वर्षाऋतुच
Jul 92 min read
bottom of page
.jpg)