top of page


शोषित समाजांचे शोषण का होते?
सुख-दु:खे प्रत्येकालाच असतात. किंबहुना मानवी जीवनाचा तो अविभाज्य हिस्सा आहे. माणूस जसा प्रगल्भ होत जातो तशा सुख-दु:खाच्या व्याख्या मात्र बदलत जातात. काल ज्याचे दु:ख वाटत होते त्याचे आता दु:ख वाटत नाही. सुख-दु:ख हे शेवटी मानवी भावना व विचारांशी जोडले गेले असल्याने व्यक्तिनिहाय त्याच्या वेगळ्या व्याख्या असण्ो, प्रगल्भतेबरोबर त्या बदलत जाण्ो स्वाभाविक आहे. समाज व राष्ट्रांनाही हे लागू पडते कारण समाज हा व्यक्तिंमुळेच बनतो. सामूहिक भावना व सामूहिक विचारांचे अस्तित्त्व हे सदासर्वका
Aug 124 min read


संपादकीय - मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा
सरन्यायाधीशांच्या टिपण्णीवरून सुरू झालेले 'झुरळ' राजकारण आणि जंतर मंतरवर फसलेले आंदोलन. काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षावर आणि सोशल मीडियाच्या भ्रमावर रोखठोक संपादकीय.
Jun 94 min read
bottom of page
.jpg)