top of page
राजकीय
Will the Map of Pakistan Be Redrawn? : Prof. Dilip Phadke
We have witnessed airplanes being hijacked, and we are familiar with pirates of the sea, but the hijacking of a train must be considered a rare event. However, this astonishing incident occurred in Pakistan's Balochistan, once again bringing the Balochistan issue to the world's forefront. The problem of Balochistan, which has become severe today, did not just begin with the creation of Pakistan but has roots stretching back long before. The historical roots of Balochistan ca
Sep 26, 20256 min read
Aayaram Gayaram, Ribbit Ribbit! : A Political Monologue
Let him leap, let him posture! It is I who will bring him to his knees. I once mistook him for an eagle, but he turned out to be nothing more than a frog. I remember when he first appeared at my door, wearing a cap of pristine white. He stood with folded hands, a servile smile plastered on his face. His words, when he spoke, were reassuring. His professed secularism felt like a creed, and I saw in him a man of principle, of unwavering conviction. This, I thought, is a man wh
Sep 25, 20255 min read
Narendra Modi: The 'Tapa'poorti of a 'Shrimant'Yogi
The Sage on the Throne: Modi's Twelve-Year Culmination On September 17th of this year, the Prime Minister of the nation and the paramount leader of the Bharatiya Janata Party, Narendra Damodardas Modi , completes his 75th year. In another eight months, on May 22, 2026, he will complete twelve years in the office of Prime Minister. In our nation’s ancient tradition, a period of twelve years is known as a —a cycle of intense ascetic devotion—and it holds a profound significance
Sep 23, 20258 min read


चर्चेतील लैंगिक प्रकरणे किती खरी किती खोटी?
महाराष्ट्रासह देशभरात एकापाठोपाठ घडलेली तीन लैंगिक संबंधांची आणि एक मद्यपान-अमली पदार्थ बाळगण्याचे प्रकरण चर्चेत आहेत. या प्रकरणांमध्ये राजकीय व्यक्तची नावे चर्चेत आलेली असल्यामुळे ज्या घटना घडल्याचे सांगितले जाते त्या खरोखर घडल्या असाव्यात की घटनांची नुसतीच बदनामीकारक चर्चा असावी? अशा दोन शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात आहेत. चर्चेत आलेली चार प्रकरणे अनुक्रमे अशी - पहिले नाशिकचे हनी ट्रॅप प्रकरण - महाराष्ट्र विधानसभेतील काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधीमंडळात एक पेनड्राईव्
Aug 5, 20256 min read
महाराष्ट्राला महिला नेतृत्व का नाही?
एकूणच राजकारणातील स्त्रियांचा समग्र कालपट पाहता केवळ राजकारणातील स्त्रियांचा टक्का तेवढा वाढला आहे. प्रत्यक्षात तिच्या वाटा खडकाळच आहेत. ‘राजकारणातील स्त्री म्हणजे शोभेची बाहुली’ असे तिच्याबाबत बोलले जाते पण ही परिस्थिती किती काळ टिकते? नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, फार फार तर आमदारकीपर्यंत तिची झेप आणि पुरुषांच्या राजकारणासाठी तिचा केलेला सोयीचा वापर असे सामान्यत: स्त्रीकडे पाहिले जाते. तुम्ही म्हणाल, वकूब असलेल्या महिला महाराष्ट्राच्या राजकारणात नाह
Dec 12, 20244 min read


प्रवक्ता म्हणजे काय रे भाऊ?
पुलंच्या कथनातील प्रसिद्ध किस्सा या निमित्ताने आठवला. धाकटा भाऊ मोठ्या निष्पाप कुतूहलाने मोठ्या भावाला विचारतो, ‘‘व्हिस्की म्हणजे काय रे भाऊ?’’ मोठा भाऊ मोठ्या समंजस, समजूतदारपणे सांगतो, ‘‘जी घेतल्याने माणूस न थांबता कितीही वेळ बोलू शकतो ते!’’ त्याच चालीवर आज धाकट्या भावाने जर विचारले, ‘‘प्रवक्ता म्हणजे काय रे भाऊ?’’ तर आजचा मोठा भाऊ तेच उत्तर देईल, ‘‘न थांबता कितीही वेळ जो बोलू शकतो तो प्रवक्ता!’’ यात मला थोडी भर घालाविशी वाटते. ‘कोणत्याही वेळी, कितीही, कुठेही जो न थकता रेटू
Dec 9, 20246 min read


‘देवा’ची काठी!
मराठीत, विशेषतः कोकणातल्या श्रद्धाळू ग्रामीण समाजजीवनात, एक म्हण आहे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो!’ देवाचं सगळीकडे लक्ष असतं, आसपास घडणार्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची तो दखल घेत असतो आणि त्यापैकी प्रत्येक भल्याबुर्या गोष्टीचा तो न्यायदेखील करत असतो, असा या श्रद्धाळू समजुतीचा अर्थ! तो, म्हणजे देव, एखाद्या चांगल्या कृतीबद्दल शाबासकीही देतो आणि वाईट गोष्ट नेमकी लक्षात ठेवून योग्य वेळ येताच त्याची शिक्षाही देतो, असे हा श्रद्धाळू समाज मानतो. देवाची ही शाबासकी किंवा शिक्षा इतकी
Dec 4, 20245 min read
फेक नरेटिव्ह : कुणाची दिवाळी? कुणाचे दिवाळे?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए तसेच महायुतीला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. ‘अब की बार, चार सो पार’ या मोदी सरकारच्या अजेंड्याला विरोधकांनी लिलया खोडून काढत ‘संविधान बदलणार’ असा नरेटिव्ह सेट केला. त्याला सत्ताधार्यांनी ‘फेक नरेटिव्ह’ असे म्हणत पराभवाचे खापर विरोधकांवरच फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. भाजप आणि एनडीए चारशे पार झाले तर संविधान बदलणार असल्याचा काउंटर देत काँग्रेससह इंडिया आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिला. तो नरेटिव्ह इतका चपखल बसला की भ
Dec 3, 20244 min read
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘ठाकरे’ ब्रँड धोक्यात?
ठाकरे ह्या आडनावाबद्दल अधिक सांगण्याची गरज नाही. ‘ठाकरे’ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक शक्तिशाली नाव आहे. प्रबोधनकार ठाकरे ते आजच्या पिढीतील आदित्य आणि अमित ठाकरेपर्यंत असलेल्या ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या ह्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले आणि अनपेक्षितपणे सर्वांना आश्चर्याचा धक्का देत विविध एक्झिट पोलचे अंदाज चुकवित महायुतीने प्रचंड बहुमत मिळविले. देवेंद्र
Nov 26, 20245 min read


कल्पिताहून अद्भुत
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आले आणि आपण चक्रव्यूह भेदून बाहेर आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महायुतीच्या नेत्यांसाठी, समर्थकांसाठी ही खरी दिवाळी आहे. आघाडीचे नेते या धक्क्यातून सावरायला किती काळ घेतील हे सांगता येणार नाही. राज ठाकरे यांच्या भाषेत केवळ एका शब्दात सांगायचे तर त्यांच्यासाठी हे केवळ ‘अनाकलनीय’ आहे. लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर महायुतीने जोरदार आत्मपरीक्षण केले होते. त्या चिंतनातून त्यांनी त्यांच्या काही चुका सुधारल्या आणि त्याचे कल्पिताहून अद्भूत
Nov 25, 20244 min read
जगद्व्यापक संघाची शताब्दी !
जगातील अत्यंत प्रभावी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख काय? असा प्रश्न केला तर त्याचे एका शब्दात सांगता येण्यासारखे उत्तर म्हणजे ‘देशभक्ती!’ मुघलांच्या अनन्वित छळाने त्रस्त झालेले भारतीय पुढे ब्रिटिशांच्या जुलूमशाहीने हतबल झाले होते. या सगळ्या परिस्थितीचे चिंतन करून ‘हिंदू संघटन’ हे सूत्र घेत डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या विजयादशमीला या अभूतपूर्व घटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. शतकी वर्षात यशस्वी पाऊल ठेवलेल्या संघा
Nov 10, 20246 min read


निवडणूक आयोग : कायदे आणि अंमलबजावणी
भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे सर्वांनाच ज्ञात आहे आणि हा दस्तावेज मूलभूत राजकिय संहिता, संरचना, कार्यपद्धती व अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट दर्शवतो. सं सदेची निर्मिती ही संविधानाद्वारे निर्मित होत असल्याने आणि संविधानाची निर्मिती संविधान सभेने केली असल्याने आपली घटना संवैधानिक वर्चस्व प्रदान करते आणि म्हणून संसद ही राज्यघटनेला डावलू शकत नाही. 1946 च्या सुमारास स्थाप
Nov 9, 20248 min read
जगदव्यापक संघाची शताब्दी - घनश्याम पाटील | Rashtriya Swayamsevak Sangha (RSS)
https://www.youtube.com/watch?v=E2TLkw9ufxQ
Oct 22, 20241 min read


एके दिवशी अत्रे जातिल दुसरे दिवशी पित्रे रडतिल - घनश्याम पाटील
या महिन्यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो म्हणजे प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर! त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तयार करून नोकरी मिळवल्याचे पुढे आले आहे. यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर करणे, प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती असताना कार्यालयाचा ताबा, तेथील सुविधा, ऑडीसारख्या महागड्या गाड्या, आई-वडिलांच्या घटस्फोटाचा बनाव असे गंभीर विषय आहेत. त्यांच्या आईने तर हातात शस्त्र घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचे आणि जमिनी ताब्यात घेतल्याचेही काही व्हिडिओ प्रसारित झाले. केंद
Jul 30, 20244 min read
bottom of page
.jpg)




