top of page
साहित्य चपराक


तर्कतीर्थांचा साहित्य-संज्ञाप्रवाह
98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात होत आहे. नवमहाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी ऑक्टोबर, 1954 मध्ये दिल्लीत 37 वे मराठी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे अध्यक्ष होते, गेल्या शतकातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि संस्कृतपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. संस्कृत भाषेतील प्रकांडपंडित असूनही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले, याचे कारण तर्कतीर्थांची सर्वव्यापी प्रज्ञा हे होते. तसं ज्याला ‘साहित्य’ या सदरात आप
Mar 7, 20258 min read


भारतीय राजकारण्यांचा साहित्यगंध...
साहित्य आणि राजकारण यांचा संबंध काय? तसा संबंध खरोखर असतो का? राजकारण्यांनी वाङ्मयीन व्यासपीठावर जावे का? असे अनेेक प्रश्न अनेकदा विचारले जातात पण असे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, साहित्याला काहीही वर्ज्य नाही. सामाजिक जीवनात सगळेच विषय समाविष्ट असतात. मग राजकारण हाही सामाजिक जीवनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्या साहित्यात जीवनाचे समग्र दर्शन घडते किंवा घडणे अपेषित आहे, त्यात राजकारणाचेही दर्शन घडणे साहजिकच आहे. म्हणजेच साहित्याला राजकार
Mar 7, 20254 min read
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथे प्रकाशित होणारी 'चपराक प्रकाशन'ची पुस्तके
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होणारी 'चपराक प्रकाशन' ची पुस्तके १. मासिक 'साहित्य चपराक' : साहित्य संमेलन विशेषांक २. पुस्तकानुभव - प्रा. दिलीप फडके ३. ऋतुरंग - जे. डी. पराडकर ४. मंतरलेले दिवस - जे. डी. पराडकर ५. देदीप्यमान शलाका - सुरेखा बोऱ्हाडे ६. मनापासून - डॉ. राजेंद्र माने ७. सावट - काशिनाथ माटल ८. अवचिता परिमळू - डॉ. मेधा गोसावी-कुलकर्णी ९. मृत्युपश्चात - चंद्रलेखा बेलसरे १०. रॅगिंगचे दिवस - सुहास कोळेकर ११. शिक्षणाचे प्रश्नोपनिषद - संदीप वाकचौरे १२. शिक
Feb 18, 20251 min read
रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन
बऱ्याच दिवसांनी ‘चपराक’च्या कार्यालयात गेलो होतो. ‘चपराक’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी माझे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे गेल्याबरोबर माझ्या हातात नुकतेच मुद्रणालयातून आणलेले सातारा जिल्ह्यातील पाटणच्या श्री. सुहास कोळेकर यांचे “रॅगिंगचे दिवस” हे अनुभव कथन पुस्तक दिले आणि मी त्याचे मुखपृष्ठ पाहूनच एकदम खुश झालो. सर्वप्रथम घनश्याम सरानीच केलेली पुस्तकाची पाठराखण वाचली आणि मला कधी एकदा हे अनुभव कथन वाचतो आहे असे झाले होते . मुळात कॉलेज मधील दिवस आणि त्या दिवस
Jan 16, 20253 min read


राजर्षी आणि इतर नाटके
सध्या मराठीत नाटक हा साहित्यप्रकार मागे पडत चालला आहे. नाटकांची पुस्तके प्रकाशित करायला प्रकाशक धजावत नाहीत. अशा वातावरणात ‘चपराक प्रकाशन’ने डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या दहा नाटकांची तीन पुस्तके वाचकांच्या भेटीस आणली आहेत. उल्लेखनीय म्हणजे या तीनही पुस्तकांना प्रकाशक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली असून त्यातील ‘राजर्षी’ची ही एक महत्त्वपूर्ण प्रस्तावना... एखादी कथा-कादंबरी आणि नाटकाचे पुस्तक यात एक महत्त्वपूर्ण फरक असतो. कोणत्याही दर्जेदार साहित्यप्रकारात ‘वाचनीयता’ हा गु
Jan 5, 20254 min read
महाराष्ट्राला महिला नेतृत्व का नाही?
एकूणच राजकारणातील स्त्रियांचा समग्र कालपट पाहता केवळ राजकारणातील स्त्रियांचा टक्का तेवढा वाढला आहे. प्रत्यक्षात तिच्या वाटा खडकाळच आहेत. ‘राजकारणातील स्त्री म्हणजे शोभेची बाहुली’ असे तिच्याबाबत बोलले जाते पण ही परिस्थिती किती काळ टिकते? नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, फार फार तर आमदारकीपर्यंत तिची झेप आणि पुरुषांच्या राजकारणासाठी तिचा केलेला सोयीचा वापर असे सामान्यत: स्त्रीकडे पाहिले जाते. तुम्ही म्हणाल, वकूब असलेल्या महिला महाराष्ट्राच्या राजकारणात नाह
Dec 12, 20244 min read


विचित्र कोडे : बालकथा
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी-पक्षी राहत होते. जंगल बाराही महिने हिरवंगार असे. भरपूर पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाश. यामुळे गवतावर उपजीविका करणार्या प्राण्यांची संख्या खूप होती. ससे, हरीण, हत्ती, जिराफ... किती म्हणून नावं सांगू? जंगलातील नद्या बारमाही वाहत असत. त्याच्या काठानी बगळे, बेडूक, कासव, घार, चिमणी, कावळे यांनी आपली वस्ती केली होती. लांडगे, तरस, वाघ, सिंह, कोल्हे असे हिंस्त्र प्राणीही राहत होते. थोडक्यात काय तर जंगलात पशू-पक्षी यांची रेलचेल होती. फळे, पाणी,
Dec 5, 20242 min read


पुन्हा उजळल्या गोकुळ वाटा
जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी ‘गोकुळ वाटा’ची नवी आवृत्ती आली. यावेळी ही आवृत्ती पुण्याच्या ‘अनुबंध प्रकाशन’च्या अनिल कुलकर्णी यांनी प्रकाशित केली. हे माझे पंचवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले पुस्तक! हे पुस्तक म्हणजे गीतकमालिका आहे. या गीतकमालिकेचे लेखन माझ्याकडून 1998 ते 1999 या वर्षभरात होऊन गेले होते. राधा आणि कृष्ण हा माझा आकर्षण विषय. त्यातून उभयतांच्या नात्यातील गूढ समजून घेण्याचा ध्यास मला सदैव लागलेला होता. या ध्यासातूनच मला या गोकुळ वाटा गवसत गेल्या होत्या. जे काही आले
Dec 3, 20247 min read
पुस्तक काका - अशोक सुलाखे
पुण्यातल्या भरतनाट्य मंदिरात मी व सौ. गीता भुर्के यांनी ‘खुमासदार अत्रे’ हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम खूपच रंगला. संपताना श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेक जण रंगमंचावर आले. अभिनंदनचा वर्षाव केला. त्यात एक जण होते श्री. अशोक सुलाखे! त्यांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांचे ‘शारदेची पत्रे’ हे पुस्तक भेट दिले. ते देताना मोबाईलमध्ये फोटोही काढला. ही पुस्तक भेट मौल्यवान होती. एक मोठे विचारधन त्यांनी कायमस्वरूपी मला दिले होते. खूप आनंद झाला. ही सुलाखे यांची खासियत आहे. कार्यक्र
Nov 29, 20245 min read


मानसीचा चित्रकार तो
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता म्हणून आपण श्रीगणेशाकडे पाहतो. त्याच्या वरदहस्ताने मिळालेल्या आशीर्वादातून कुणाला विद्येची प्राप्ती होते, तर कुणाला कलेची देणगी मिळते. जेव्हा एखाद्याच्या घरी विद्येचा वारसा तोही वैद्यकीय क्षेत्रातला असताना, स्वतःकडे अनुभवाची कुठलीही शिदोरी नसताना सध्याच्या डिजिटल जमान्यात डिजिटल पोर्ट्रेटची कला अवगत करून त्यात आपली निपुणता सिद्ध करणं, याला काय म्हणायचं? तर यालाच म्हणतात गणरायाच्या आशीर्वादातून मिळालेली देणगी. या देणगीचा वसा जोपासणारा कलाकार
Nov 28, 20243 min read
बाळंतिणीची खोली
त्या खोलीबद्दल मला नेहमी लहानपणापासूनच कुतूहल होतं कारण वाड्यात तशी ती खोली थोडी अंधारी आणि माजघराला लागून होती. त्या खोलीत दिवसाही थोडा अंधारच असायचा. त्यामुळे लहानपणी जेव्हा ती खोली मोकळी असेल तेव्हा लपाछपी खेळताना आम्ही त्या खोलीत लपायचो पण तसं त्या खोलीत वर्षातून आठ-नऊ महिने कोणी ना कोणी असायचंच. सगळे त्यामुळे त्या खोलीला ‘बाळंतिणीची खोली’ म्हणायचे. वाड्यात एकत्र कुटुंब असल्यामुळे माहेरीवासीनी बर्याच होत्या. चुलत बहिणी सुद्धा त्यात समाविष्ट होत्या. त्यामुळे कोणी ना कोणी
Nov 27, 20244 min read


अंधश्रद्धेच्या विळख्यात
समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांचा एक किस्सा सांगितला जातो. एके ठिकाणी त्यांचे व्याख्यान होते. त्यासाठी तरूणांनी गर्दी केली होती. आगरकर महाराज म्हणाले, “आपल्याला समाजाच्या सुदृढ आरोग्यासाठी जातीअंताची लढाई लढावी लागेल. त्यासाठी सर्वेात्तम पर्याय म्हणजे आंतरजातीय लग्नं! ती जितक्या मोठ्या प्रमाणात होतील तितके लोक एकत्र येतील. त्यांच्यात नातेसंबंध निर्माण झाल्याने कटुता कमी होईल. सगेसोयरे म्हणून ते एकमेकांना स्वीकारतील. त्यामुळे तरुणांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.” त्यांचे व्या
Oct 24, 20248 min read


chaprak.comवर साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी तांत्रिक मदत
chaprak.comवर साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी तांत्रिक मदत.pdf
Oct 19, 20241 min read
या वर्षी गणेशोत्सव 11 दिवसांचा - मोहनराव दाते - पंचागकर्ते
दिनांक 7 सप्टेंबर रोजी शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 4:50 ते दुपारी 1:51 पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादि (विष्टि) कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना माध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते. भाद्रपद महिन्यातील शुक्
Sep 14, 20244 min read


गणेशोत्सव विशेषांक : गणेशभक्तांच्या भेटीसाठी सज्ज!
या अंकात काय वाचाल? चपराक’चा ज्ञानमयी गणेशोत्सव - संपादकीय - घनश्याम पाटील या वर्षी गणेशोत्सव अकरा दिवसांचा - मोहनराव दाते माझा गणेश - जयेंद्र साळगांवकर लोकोत्सव व्हावा विधायक सेना - देवदत्त बेळगांवकर दीडशे वर्षे जुने हस्तलिखित ‘गकारदि गणपति सहस्त्रनाम’ - प्रा. बाळकृष्ण लळीत गणेशोत्सव काल आणि आज - अंकुश काकडे श्री गणेशाचे आठ अवतार - रवींद्र धोंगडे निसर्गाशी नाते सांगणारा कोकणचा घरगुती गणेशोत्सव - सतीश लळीत संत साहित्यातील गणपती - संदीप वाकचौरे लोकमानसातून हरवलेला गणेश भेटला
Aug 26, 20241 min read
bottom of page
.jpg)




