top of page
साहित्य चपराक


महाराष्ट्र साहित्य परिषद: एक ऐतिहासिक परिवर्तन
साहित्य परिषद आणि तिचा महत्त्व ज्यांना गल्लीतही कोणी विचारत नाही, मात्र ते दिल्लीचे स्वप्न बघतात, असे अनेक उमेदवार आपण बघतो. जो साधा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्यही नाही, तो थेट पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविरूद्ध निवडणुकीत अर्ज भरतो. प्रत्येक लोकसभेत, विधानसभेत ते बड्या उमेदवाराविरुद्ध अर्ज भरून निवडणूक लढवतात. दरवेळी तोंडावर आपटतात. स्वतःचे हसे करून घेतात. तरीही त्यांची प्रसिद्धीची नशा, धुंदी उतरत नाही. एव्हाना वाचकांच्या डोळ्यासमोर असे काही चेहरे आले असतीलच. हे सगळं मांडण्य
Jan 234 min read
A National Crisis: The Helplessness of Farmers
If you were asked what the most important issue facing our country is, what would you say? For some, it might be the Hindu-Muslim conflict. For others, it could be caste-based reservations for OBCs, Marathas, Patels, Jats, or Dhangars. Some might point to border security, while others might focus on global conflicts like Gaza-Israel, Russia-Ukraine, or India-Pakistan. Some may worry about petrol shortages or the water crisis. Many are concerned about environmental pollution o
Oct 13, 20257 min read
Companions for Seven Lifetimes! - Nagesh Shewalkar
It was just past three in the afternoon. The sprawling hospital’s outpatient department was quiet during the mid-day break, and with visiting hours for inpatients not yet started, the corridors were nearly empty. It was a moment of calm for the hospital staff. Just then, a sprightly gentleman, who had crossed seventy but wore none of its weariness, walked in. Finding the reception desk empty, he looked around until a nurse, who had been sitting nearby, approached him. She as
Oct 4, 20258 min read
The Dam-Displaced : Hardship and an Unending Ordeal - S. V. Kolekar
It was evening. The state transport bus, having dropped off its last passenger in Aundha village, disappeared in a cloud of dust. It would have been a surprise if the men gathered on the village , the communal platform, weren't curious about the lone man who had alighted. His gait seemed familiar, so Shankar Mathe called out to him. “O Dhanaji… come here!” Dhanaji climbed the embankment from the side of the road and came towards Shankar, sitting down on the . He washed his
Sep 30, 20258 min read
The Later Lata
A Tribute to Her Enduring Legacy in a New Era of Music One never needs an occasion to write about Lata. However, looking at the books on film music released over the past year, I've noticed one thing: the songs of Lata Mangeshkar from the post-1965 era are seldom revisited. For my generation, born in the sixties, these songs are just as beloved as those from the so-called golden age. These are our memories... The mythological tale of the tree, involving Shri Krishna, Satyabh
Sep 28, 202513 min read
The Game of Shifting Loyalties - Pravin Dawane
Here is the corrected version of the text. The original was already very well-written, so the corrections are minor, focusing primarily on standardizing spelling and ensuring flow. If one were to define the current epoch, it might aptly be called the Age of Shifting Loyalties. Words like ‘devotion’ and ‘commitment’ seem to have been relegated to the dictionary, their very resonance lost to time. This erosion of allegiance, this game of faithlessness, begins where all things
Sep 21, 20257 min read
The Literary Splendor of Ahirani: The Soulful Voice of Khandesh - Bharat Patil
Language is the fundamental element that gives meaning to human existence. Behind every word that dances on our tongue lies a culture, a geography, a specific time, and the people who lived in it. While every language has a formal, official version, it also possesses a flourishing dialect, a spoken variant that contains the very essence of its people's lives. Ahirani is one such expressive, beloved, and rich dialect. In Maharashtra, Marathi is the standard language. Just as
Sep 21, 20257 min read


निरपेक्ष संपादक, शब्दमित्र घनश्याम पाटील
' चपराक' आणि 'लाडोबा प्रकाशना'चे प्रमुख, ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त... माणसांचे आयुष्य ज्या गतीने पुढे जाते आहे ती गती वर्तमानात प्रचंड आहे. पाहता पाहता 365 दिवस कधी पूर्ण होतात हे काम करणाऱ्या माणसांच्या लक्षातही येत नाही. अशा रीतीने स्वतःला कामात झोकून घेतलेल्या माणसाच्या आयुष्यात वाढदिवसाचे महत्त्व ते काय? तर त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे फक्त सिंहावलोकनाचा दिवस असतो. त्यामुळे आजच्या दिवशी पुन्हा एकदा नवा संकल्प करायचा आणि पुढील ध्येयासाठी
Aug 8, 20255 min read


अमेरिकेतील भारत : सातासमुद्रापल्याड मायमराठी
अमेरिकेत राहायला येण्यापूर्वी नवरा आणि लेकीने मला अनेकदा अगदी बजावून सांगितलं होतं की, अमेरिकेत तरी तुला तुझं ‘मी मराठी’ वगैरे बाजूला ठेवून इंग्रजीतूनच बोलावं लागेल. मी पण प्रत्येक वेळी वादविवाद आणि दोघांचे तत्त्वज्ञानी सल्ले टाळण्यासाठी माझं मराठीचं घोडं पुढे न दामटता एखाद्या शहाण्या मुलीसारखं हो हो करत पुढच्या चर्चेवर पडदा टाकत होते. अर्थात मी इंग्रजीचा सराव वगैरे केला नाहीच पण वेळ पडेल तेव्हा इंग्रजी बोलायचं अशी मनाची तयारी करून ठेवली होती. योगायोग म्हणजे आम्ही अमेरिके
Jun 28, 20256 min read


सुहाना सफर और ये मौसम हंसी... | Suhana Safar Aur Ye Mausam Haseen
"वर्ष नेमकं कोणतं ते आठवत नाही, पण एका आठ मार्चला सकाळी डॉक्टर शशांक शहा यांचा फोन आला आणि त्यांनी मला चार वाजता पुण्याच्या हॉटेल ब्लू डायमंडमध्ये एका समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं. खरं म्हणजे, त्यावेळी एखादा समारंभ आहे आणि तो आपल्याला कव्हर करायचा आहे, असंच समजून मी तिथे पोहोचले; पण तिथे माझा सत्कार करण्यात आला. तो कशासाठी होता हे मला नीटसं कळलं नाही, पण डॉक्टरांनी सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी मी आयसीयूमध्ये ॲडमिट असलेल्या आणि चुकीने लिव्हर काढून टाकण्यात आ
Jun 6, 202530 min read


'टण टणा टण' : बालकांसाठी एक आनंदयात्रा
नुकताच 'चपराक प्रकाशन'च्या एम. के. गोंधळी लिखित 'टण टणा टण' या बालकवितासंग्रहाला 'अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार' संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानिमित्त शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी लिहिलेली पुस्तकाची प्रस्तावना एम.के. गोंधळी, हे एक ख्यातनाम कवी आणि शालेय शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक, यांच्या लेखणीतून साकारलेला 'टण टणा टण' हा बालकवितांचा अनुपम संग्रह आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. हा संग्रह चिमुकल्या बालकांसाठी खरोखरच एक आनंदमय पर्वणी ठरणार आहे. बालकांना या कोमल वयात
Jun 2, 20253 min read


आर्थिक आणि सायबर फसवणूक - भारतातील वाढता धोका | Financial and Cyber Fraud - The Growing Threat in India
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपले आर्थिक व्यवहार सोपे आणि वेगवान झाले आहेत पण याचबरोबर आर्थिक आणि सायबर फसवणुकीचे (फ्रॉडचे) प्रमाणही भयावह प्रमाणात वाढत आहे. भारतात ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. बँकिंग, गुंतवणूक, ऑनलाइन खरेदी, सोशल मीडिया यासारख्या क्षेत्रांत फसव्या लोकांची संख्या चिंताजनक प्रमाणात वाढली आहे. या लेखात आपण भारतातील: * आर्थिक फसवणुकीचे मुख्य प्रकार * सायबर फसवणुकीचे प्रकार * यापासून बचाव करण्याच्या मूलभूत उपायांवर प्रकाश टाकणार आ
May 26, 20254 min read


मी एक चहा सम्राट!
सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून आपल्याला कोणत्या ना कोणत्या विशेष दिनाची माहिती मिळत असते. त्या दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचे झाड शुभेच्छांनी लगडून बहरून येते. दरवर्षी आपण चहादिन साजरा करतो. दोन वर्षे लॉकडाऊन असल्यामुळे एकमेकांना घरी बोलावून किंवा चहाच्या टपरीवर, हॉटेलमध्ये बोलावून चहायुक्त शुभेच्छा देता आल्या नाहीत. तरीही, फेसबुक, व्हॉट्सॲपवर वाफाळलेल्या चहाचे कपसोबतचे छायाचित्र पाठवून एकमेकांना शुभेच्छा देऊन चहाचा आस्वाद घेतला. यावर्षी लॉकडाऊन नसल्याने आमच्या शेजाऱ्याने
May 21, 20255 min read


आकाशाशी नाते जोडणारे जयंत नारळीकर
विज्ञान हे शतकानुशतकांपासून सिद्धान्त, प्रयोग आणि निरीक्षण या निकषांवर उत्क्रांत झालेली प्रक्रिया आहे. गोल गोल फिरत वर जाणाऱ्या आणि न संपणाऱ्या जिन्यासारखी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. निसर्ग समजून घेताना एखादी नवी गोष्ट समजणे म्हणजेच या न संपणाऱ्या जिन्याची एखादी पायरी वर चढण्यासारखे आहे. जेव्हा अशा जिन्यावरील एखादी पायरी आपण चढतो, तेव्हा ज्ञानाच्या अभावामुळे माहितीच नसलेले नवे मुद्दे आणि प्रश्न आ वासून उभे राहतात, ज्यांना प्रश्न म्हणून हाताळण्यासाठी आपली पूर्वीची समज पुरेश
May 20, 20254 min read
स्त्री लिखित आत्मचरित्रांचा प्रवास
म. ज्योतिबा फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. एक ऐतिहासिक घटना म्हणूनच याचं वर्णन करावं लागेल कारण स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती न समजण्याचा तो काळ. त्यामुळे तिचं जगणं, समस्या, तिचे विचार, तिची मतं याविषयी जाणून घेण्याची ना कुणाला उत्सुकता होती, ना माध्यम! शिक्षणाच्या निमित्तानं तिच्या बंद जगाची दारं किलकिली झाली. 1916 मध्ये महर्षी कर्वेनी स्वतंत्र स्त्री विद्यापीठाची स्थापना केली आणि तिचं क्षितीज विस्तारू लागलं. स्त्री-पुरुष असमानतेच
May 20, 202511 min read
निवृत्तीचा धर्म जागो
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. इथला देव, धर्म, भाषा, आहार, विहार, राजकारण इत्यादी गोष्टींवर निर्णायक परिणाम वारकरी संतांनी घडवून आणला. मराठी जनमानसाची बोधपातळी वाढवण्याचे काम ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या संतपरंपरेने केले. त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम संत निवृत्तिनाथ महाराजांनी केले. तेराव्या शतकात धर्मांतर्गत कर्मकांड आणि अनाचाराने जोर धरला होता आणि बाहेरच्या बाजूने परकियांचे आक्रमणं होत होती. खर्या धर्माला आतुनही संकट होतं आणि बाहेरूनही. अशा पेचप्रस
Apr 18, 20253 min read


महामंडळ ‘तरूण’ झाले!
डॉ. ग. ना. जोगळेकर हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. त्यावेळी एका साहित्यिक मासिकात एक वाचकपत्र प्रकाशित झाले. साहित्य परिषदेची कंपूशाही नव्या लेखकासाठी कशी घातक आहे, उमलत्या अंकुराचे पंख तिथे कसे छाटले जातात, ही संस्था काहीच काम कसे करत नाही अशा आशयाची त्याची मांडणी होती. मुळातच कर्तव्यकठोर लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक असलेल्या जोगळेकरांनी ते वाचले आणि ज्याने पत्र लिहिले त्याला बोलवून घेतले. जोगळेकर म्हणाले, ‘‘फुलाफळांनी पिकलेल्या झाडालाच सगळे
Apr 13, 20254 min read
पुस्तकानुभव : प्रसन्न वाचनानुभुव!
सातत्याने नवनवीन विषयांच्या आणि तसे लेखन करणाऱ्या लेखकांच्या शोधात असणारे, नावीन्यपूर्ण विषय देऊन लेखकांना लिहिते करणारे, प्रयोगशील व धडाडीचे प्रकाशक अशी ख्याती असलेल्या घनश्याम पाटील यांनी चपराक प्रकाशनातर्फे नुकताच एक समीक्षासंग्रह प्रकाशित केला आहे... पुस्तकानुभव! साहित्य क्षेत्रात चमचमणारा आणि संशोधन वृत्तीचा एक हिरा घनश्याम पाटील ह्यांनी हेरला तो म्हणजे प्रा. दिलीप फडके! दोन तपस्वी, दोन अभ्यासक आणि त्यांचा चमू यांच्या अथक परिश्रमाने सजलेला समीक्षा संग्रह म्हणजे साहित्याच
Mar 30, 20257 min read
माझं अगदी खरं ठरलेलं भविष्य
काय मंडळी, 2025 सालचं तुमच्या राशीचं भविष्य बघितलं की नाही? काय यंदाच्या वर्षी काही चांगल्या गोष्टी घडणार असतीलच! पण काही अडचणी आहेत एवढंच ना. अहो सर्व राशींचे दर वर्षी हे असंच भविष्य असतं. समस्त मानवजाती तील प्रत्येकाला कित्येक शतके सतावणारा प्रश्न म्हणजे माझे भविष्य काय? उद्या माझं काय होणार? म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा सतावत असते, प्रेमिकांना त्यांच्या प्रेमाला दाद कशी मिळणार ही उत्सुकता, नोकरदारांना त्यांच्या प्रमोशनची चिंता, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार्या
Mar 10, 20256 min read


प्रशासकीय ‘मॅडम राज’ - जागतिक महिला दिन विशेष लेख
स्त्रियांचं केवळ नोकरी करणं गरजेचं नाही तर निर्णायक पदावर असणंही गरजेचं आहे. प्रशासनात अजूनही महिला निर्णायक पदावर संख्येनं कमी दिसतात मात्र गेल्या काही वर्षात महराष्ट्र प्रशासनात ‘महिला राज’ येताना दिसत आहे. आजच्या काळात महिलांना उच्च शैक्षणिक व सामाजिक दर्जा प्राप्त होणे आणि प्रशासनातील निर्णायक पदावर त्यांचा सहभाग असावा, हे अत्यंत आवश्यक आहे. समाजात स्त्रियांना समान अधिकार मिळावेत, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रशासनात त्यांची भागी
Mar 8, 20258 min read
bottom of page
.jpg)




