top of page
All Posts
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली येथे प्रकाशित होणारी 'चपराक प्रकाशन'ची पुस्तके
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होणारी 'चपराक प्रकाशन' ची पुस्तके १. मासिक 'साहित्य चपराक' : साहित्य संमेलन विशेषांक २. पुस्तकानुभव - प्रा. दिलीप फडके ३. ऋतुरंग - जे. डी. पराडकर ४. मंतरलेले दिवस - जे. डी. पराडकर ५. देदीप्यमान शलाका - सुरेखा बोऱ्हाडे ६. मनापासून - डॉ. राजेंद्र माने ७. सावट - काशिनाथ माटल ८. अवचिता परिमळू - डॉ. मेधा गोसावी-कुलकर्णी ९. मृत्युपश्चात - चंद्रलेखा बेलसरे १०. रॅगिंगचे दिवस - सुहास कोळेकर ११. शिक्षणाचे प्रश्नोपनिषद - संदीप वाकचौरे १२. शिक
Feb 18, 20251 min read
डॉटच्या बातमीने वाचवला जीव
सध्याच्या स्पर्धेच्या जगात सेकंदासेकंदाच्या बातम्या ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून पुढे येतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता पणास लागलेली असते. माध्यमांची ताकत काय असते? तर एका चार ओळीच्या ‘डॉट’च्या बातमीवरून एखाद्याचा जीव वाचवण्याची क्षमता त्यांच्यात असते. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, क्रिया-प्रतिक्रिया यालाच ‘बातमीदारी’ समजण्याचा काळ आलेला असताना स्वर्गीय गोपाळराव बुधकर यांच्यासारख्या व्रतस्थ पत्रकाराने घडवलेली एक किमया आज मुद्दाम सांगावीशी वाटते. ही घटना आहे 1970-
Feb 9, 20253 min read
रॅगिंगचे दिवस एक वास्तववादी अनुभव कथन
बऱ्याच दिवसांनी ‘चपराक’च्या कार्यालयात गेलो होतो. ‘चपराक’चे सर्वेसर्वा घनश्याम पाटील सरांनी माझे उत्स्फुर्तपणे स्वागत केले आणि नेहमीप्रमाणे गेल्याबरोबर माझ्या हातात नुकतेच मुद्रणालयातून आणलेले सातारा जिल्ह्यातील पाटणच्या श्री. सुहास कोळेकर यांचे “रॅगिंगचे दिवस” हे अनुभव कथन पुस्तक दिले आणि मी त्याचे मुखपृष्ठ पाहूनच एकदम खुश झालो. सर्वप्रथम घनश्याम सरानीच केलेली पुस्तकाची पाठराखण वाचली आणि मला कधी एकदा हे अनुभव कथन वाचतो आहे असे झाले होते . मुळात कॉलेज मधील दिवस आणि त्या दिवस
Jan 16, 20253 min read
यामागे कुणाचा हात?
गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहता महाराष्ट्रात कोणतीही घडामोड घडली की लोक म्हणायचे, यामागे शरद पवारांचा हात आहे! काहीही, म्हणजे अगदी काहीही झाले तरी त्याचे खापर पवारांवर फोडण्याचा शिरस्ता सुरूच होता. याबाबत खुद्द शरद पवारच एकदा म्हणाले होते की, ‘उद्या लोकानी म्हटलं की, किल्लारीचा भूकंपही माझ्यामुळेच झाला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही.’ राज ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या ‘अदृश्य हाता’विषयी जाहीर टिपण्णी केली होती. सध्या मात्र ही परिस्थिती बदललीय. राजकारणातली, समाजकारणातल
Jan 13, 20254 min read
चक्र व इतर नाटके - प्रस्तावना
डॉ. सोमनाथ मुटकुळे हे संगमनेर येथील एक नाट्यलेखक आहेत. वैद्यकीय व्यवसायात यशस्वी कारकिर्द गाजवणार्या डॉक्टर मुटकुळे यांची वैविध्यपूर्ण विषयावरील दहा नाटके तीन पुस्तकांच्या रूपाने एकाचवेळी प्रकाशित होत आहेत, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. 5 जानेवारी 2025 रोजी संगमनेर येथे या पुस्तकांचे लोकार्पण आणि दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याचे समारंभपूर्वक प्रकाशन होत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नाट्यलेखन परंपरेतील ही विलक्षण आणि ऐतिहा
Jan 12, 20253 min read


राजर्षी आणि इतर नाटके
सध्या मराठीत नाटक हा साहित्यप्रकार मागे पडत चालला आहे. नाटकांची पुस्तके प्रकाशित करायला प्रकाशक धजावत नाहीत. अशा वातावरणात ‘चपराक प्रकाशन’ने डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या दहा नाटकांची तीन पुस्तके वाचकांच्या भेटीस आणली आहेत. उल्लेखनीय म्हणजे या तीनही पुस्तकांना प्रकाशक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली असून त्यातील ‘राजर्षी’ची ही एक महत्त्वपूर्ण प्रस्तावना... एखादी कथा-कादंबरी आणि नाटकाचे पुस्तक यात एक महत्त्वपूर्ण फरक असतो. कोणत्याही दर्जेदार साहित्यप्रकारात ‘वाचनीयता’ हा गु
Jan 5, 20254 min read
खारुताईचे जंगल आणि इतर गोष्टी - डॉ. कैलास दौंड
<3d-flip-book id="5719">
Dec 28, 20241 min read
महाराष्ट्राला महिला नेतृत्व का नाही?
एकूणच राजकारणातील स्त्रियांचा समग्र कालपट पाहता केवळ राजकारणातील स्त्रियांचा टक्का तेवढा वाढला आहे. प्रत्यक्षात तिच्या वाटा खडकाळच आहेत. ‘राजकारणातील स्त्री म्हणजे शोभेची बाहुली’ असे तिच्याबाबत बोलले जाते पण ही परिस्थिती किती काळ टिकते? नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, फार फार तर आमदारकीपर्यंत तिची झेप आणि पुरुषांच्या राजकारणासाठी तिचा केलेला सोयीचा वापर असे सामान्यत: स्त्रीकडे पाहिले जाते. तुम्ही म्हणाल, वकूब असलेल्या महिला महाराष्ट्राच्या राजकारणात नाह
Dec 12, 20244 min read


आगंतुक : हृदयस्पर्शी कथा
शिरीष आपटे. साहित्य क्षेत्रातील खूप मोठं नाव होतं. मराठी प्रकाशनाबरोबरच त्यांनी इंटरनेटच्या माध्यमाद्वारे जगात स्वत:च्या प्रकाशनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता. साहित्याशिवाय माणसाचे जीवन निरर्थक असे त्यांना वाटायचे. मराठी साहित्य जपण्याचे त्यांनी जणू व्रत घेतले होते. लेखनात तसेच प्रकाशन क्षेत्रात अनेक पारितोषिकं मिळवली होती. अनेक भाषेतील अनुवादित साहित्य त्यांनी प्रकाशित केलं होतं. नेहमीप्रमाणे ते आपल्या कार्यालयात बसले होते. त्यांनी देसाईंना इंटरकॉम केला. ‘‘देसाई, क
Dec 11, 202411 min read
ऑनलाईन खरेदी : बालकथा
शाळेतून आलेली ओजस्वी हातपाय धुऊन तयार झाली. ती तिची मैत्रीण लेशाची वाट पाहत होती. दोघी एकाच इमारतीत आणि शेजारच्या सदनिकेत राहत होत्या. लहानपणापासून त्यांची घनिष्ठ मैत्री होती. दोघीही एकाच शाळेत तिसर्या वर्गात शिकत होत्या. शाळेत एकत्र जाणे, शाळेतून आल्यावर दोघीही एकत्र गृहपाठ करीत. दोघीही अभ्यासात खूप हुशार होत्या. प्रत्येक परीक्षेत दोघींनाही ए+ गुण मिळत. त्या दिवशी ओजस्वी लेशाची वाट पाहत होती परंतु लेशाला उशीर होत असल्याचे पाहून ओजस्वी आईला म्हणाली, ‘‘आई, मी लेशाकडे जात आहे.
Dec 10, 20243 min read


प्रवक्ता म्हणजे काय रे भाऊ?
पुलंच्या कथनातील प्रसिद्ध किस्सा या निमित्ताने आठवला. धाकटा भाऊ मोठ्या निष्पाप कुतूहलाने मोठ्या भावाला विचारतो, ‘‘व्हिस्की म्हणजे काय रे भाऊ?’’ मोठा भाऊ मोठ्या समंजस, समजूतदारपणे सांगतो, ‘‘जी घेतल्याने माणूस न थांबता कितीही वेळ बोलू शकतो ते!’’ त्याच चालीवर आज धाकट्या भावाने जर विचारले, ‘‘प्रवक्ता म्हणजे काय रे भाऊ?’’ तर आजचा मोठा भाऊ तेच उत्तर देईल, ‘‘न थांबता कितीही वेळ जो बोलू शकतो तो प्रवक्ता!’’ यात मला थोडी भर घालाविशी वाटते. ‘कोणत्याही वेळी, कितीही, कुठेही जो न थकता रेटू
Dec 9, 20246 min read


पिंपळ : कथा
स्मिताची सकाळपासूनच धावपळ चाललेली होती. तिने अर्ध्या तासात दहा वेळा अमरला हाक मारून ‘लवकर तयार हो’, असे वेगवेगळ्या भावछटांच्या आवाजात सांगितले. शेवटी खर्जापासून सुरू झालेले नावांचे हे आवर्तन अखेरीस तारसप्तकाला पोचले तेव्हा मात्र अमरला पुढच्या धोक्याची जाणीव झाली. त्याने लगबगीने बाथरूमकडे धाव घेत हिटरचे बटण दाबले. दार लावून घेत त्याने दाढीचा तयार फेस गालावर चोळला. रेझरचे चार-सहा फटकारे मारून चेहर्यावर पाण्याचे हबके मारायला सुरूवात केली. अमरने आपले बूड हलवल्याने स्मिताच्या कपा
Dec 7, 20249 min read


अश्रुंचा ‘पॅरिस’स्पर्श!
‘सिटी ऑफ लव्ह’ म्हणून जगभरात आपली ओळख निर्माण करणार्या पॅरिसमध्ये प्रेमाचा... एकतेचा संदेश देत ऑलिम्पिकचा सोहळा संपन्न झाला. पॅरिसमधील समारोप सोहळ्यातून बाहेर पडताना हजारो आशा-आकांक्षांना हृदयात सामावून मी निघत होतो. पत्रकार म्हणून पॅरिस हे माझे सहावे ऑलिम्पिक. प्रत्येक ऑलिम्पिकच्या काही खास आठवणी आहेत पण हे ऑलिम्पिक लक्षात राहीले ते अश्रुंच्या परिस्पर्शाने... पॅरिसमधिल या अश्रुंचा ओलावा आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न... वैसे तो इक आसूं ही बहाकर मुझे ले जाये एसे
Dec 6, 20245 min read


विचित्र कोडे : बालकथा
एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी-पक्षी राहत होते. जंगल बाराही महिने हिरवंगार असे. भरपूर पाऊस आणि भरपूर सूर्यप्रकाश. यामुळे गवतावर उपजीविका करणार्या प्राण्यांची संख्या खूप होती. ससे, हरीण, हत्ती, जिराफ... किती म्हणून नावं सांगू? जंगलातील नद्या बारमाही वाहत असत. त्याच्या काठानी बगळे, बेडूक, कासव, घार, चिमणी, कावळे यांनी आपली वस्ती केली होती. लांडगे, तरस, वाघ, सिंह, कोल्हे असे हिंस्त्र प्राणीही राहत होते. थोडक्यात काय तर जंगलात पशू-पक्षी यांची रेलचेल होती. फळे, पाणी,
Dec 5, 20242 min read


‘देवा’ची काठी!
मराठीत, विशेषतः कोकणातल्या श्रद्धाळू ग्रामीण समाजजीवनात, एक म्हण आहे ‘देवाच्या काठीला आवाज नसतो!’ देवाचं सगळीकडे लक्ष असतं, आसपास घडणार्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची तो दखल घेत असतो आणि त्यापैकी प्रत्येक भल्याबुर्या गोष्टीचा तो न्यायदेखील करत असतो, असा या श्रद्धाळू समजुतीचा अर्थ! तो, म्हणजे देव, एखाद्या चांगल्या कृतीबद्दल शाबासकीही देतो आणि वाईट गोष्ट नेमकी लक्षात ठेवून योग्य वेळ येताच त्याची शिक्षाही देतो, असे हा श्रद्धाळू समाज मानतो. देवाची ही शाबासकी किंवा शिक्षा इतकी
Dec 4, 20245 min read


पुन्हा उजळल्या गोकुळ वाटा
जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी ‘गोकुळ वाटा’ची नवी आवृत्ती आली. यावेळी ही आवृत्ती पुण्याच्या ‘अनुबंध प्रकाशन’च्या अनिल कुलकर्णी यांनी प्रकाशित केली. हे माझे पंचवीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले पुस्तक! हे पुस्तक म्हणजे गीतकमालिका आहे. या गीतकमालिकेचे लेखन माझ्याकडून 1998 ते 1999 या वर्षभरात होऊन गेले होते. राधा आणि कृष्ण हा माझा आकर्षण विषय. त्यातून उभयतांच्या नात्यातील गूढ समजून घेण्याचा ध्यास मला सदैव लागलेला होता. या ध्यासातूनच मला या गोकुळ वाटा गवसत गेल्या होत्या. जे काही आले
Dec 3, 20247 min read
bottom of page
.jpg)




