top of page
All Posts


संस्मरणीय लाडोबा महोत्सव!
२६ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत अखिल भारतीय मराठी बालकुमार संस्था, संगमनेर आणि 'लाडोबा प्रकाशन', पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लाडोबा महोत्सवाचा एक भाग होता आले, ही फार मोठी उपलब्धी आहे. आयोजक, प्रायोजक, संयोजक यांची साहित्यावर निष्ठा, प्रेम आणि भक्ती असल्यामुळे खास बालक-पालक आणि शिक्षक यांच्यासाठी असलेला महोत्सव किंवा कार्यशाळा कमालीची यशस्वी झाली हे निश्चित! विद्यार्थ्यांची उपस्थिती नि प्रतिसाद, शिक्षकांची तळमळ आणि साहित्यिकांच्या पाठीशी खंबीरप
Apr 29, 20257 min read
आकाशझेप - चित्रदर्शी शौर्यगाथा | Aakashzep - A Vivid Saga of Valor
एखाद्या अद्भूतरम्य कादंबरीपेक्षाही थराराक, रोमांचकारी आणि प्रेरणादायी असे कुणाचे आत्मकथन असू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून एका पुस्तकाचे नाव सांगता येईल. ज्यांच्या घरातच देशप्रेम आणि शौर्याच्या संस्कारांची परंपरा आहे अशा एअरमार्शल भूषण गोखले आणि सौ. मेघना गोखले यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे ‘ आकाशझेप ’. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना खर्याअर्थी आकाशक्षेप घेणार्या एका साहसी सेनापतीची ही शौर्यगाथा आहे. पती आणि पत्नीने एकत्र येऊन आपले समृद्ध जीवनानुभव अ
Apr 21, 20258 min read


संतकवी महिपती महाराज
या वर्षी प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे महाकुंभाचे भव्यदिव्य आयोजन सुरू आहे. त्या निमित्ताने भारतच नव्हे, तर या संपूर्ण जगातील हिंदू या महाकुंभात गंगेत पवित्र स्नान करण्यासाठी आले आहेत आणि सर्वच जगभरातील लोक या महापर्वाकडे दिव्यतेची अनुभूती घेत पाहत आहेत. याच मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये आयोजित केले जात आहे. त्यात संपूर्ण भारतातील मराठी माणसे सहभागी झालेली आहेत आणि माऊलींच्या मराठी साहित्यिकांच्या ज्ञानामृतात स्नान करून विचार शुद्ध करणार आहेत.
Apr 19, 20258 min read
संतांचे कवी संत महिपती | The Poet of Saints, Sant Mahipati
हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला ! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, "स्नानसंध्या आटोपून येतो..." सैनिक म्हणाले, "असेल तसे या, असा निरोप आहे." हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, "यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी
Apr 19, 20258 min read
होता आलं पाहिजे झाड
माणसाला होता आलं पाहिजे झाड, त्याला उगवता आलं पाहिजे, प्रस्तराच्या नाभीतून... आणि सताड झेपावत आकाशात, पसरवता आल्या पाहिजे फांद्या... त्याला डोलता आलं पाहिजे, वाहणार्या वार्यासोबत, त्याला बोलता आलं पाहिजे, बरसणार्या धारांसोबत... तो हसत राहावा, हिवातील दवबिंदूंच्या कणांतून नि रापत्या उन्हातून... त्याला सहता यावीत सारेच ऋतुरंग, गाळून शिशिरात पाने, वसंतात पुन्हा बहरावे... ...खोडाने उभे असावे कणखर, मुळांनी शोधत ओल, रुतावे मातीत खोल खोल... -राम बागडे गोंदिया. 7798159213
Apr 19, 20251 min read
निवृत्तीचा धर्म जागो
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्र संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. इथला देव, धर्म, भाषा, आहार, विहार, राजकारण इत्यादी गोष्टींवर निर्णायक परिणाम वारकरी संतांनी घडवून आणला. मराठी जनमानसाची बोधपातळी वाढवण्याचे काम ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या संतपरंपरेने केले. त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम संत निवृत्तिनाथ महाराजांनी केले. तेराव्या शतकात धर्मांतर्गत कर्मकांड आणि अनाचाराने जोर धरला होता आणि बाहेरच्या बाजूने परकियांचे आक्रमणं होत होती. खर्या धर्माला आतुनही संकट होतं आणि बाहेरूनही. अशा पेचप्रस
Apr 18, 20253 min read


साधुवाणी भाग १ : जो साध्य करतो तो साधु
‘जगात राहूनही अलिप्त राहण्याची कला जो साध्य करतो, तो साधु! त्याच्या बाह्य वेषाशी काहीही देणे घेणे नाही. तो भगव्या वस्त्रात असेल नसेल. जो साध्य करतो तो साधु,’ गणेश महाराजांचे शब्द मला आठवले. ‘‘म्हणजे जीन्स-टी शर्टमधला माणूसही साधु असू शकतो, होऊ शकतो?’’ मी विचारले. ‘‘बेलाशक. साधु हे एका वृत्तीचे नाव आहे, ड्रेसचे नाही’’ ते म्हणाले होते. तोच माझ्या घरचा दिवाणखाना. तसे माझी खोली आत. तिथे माझे लिहाय-वाचायचे टेबल वगैरे. टेबलवर अनेक फायली आणि पुस्तके. फायली कोर्टाच्या आणि पुस्तके म
Apr 17, 20257 min read
स्वास्थ्यासाठी पाणी!
‘नन्नाचा पाढा लावू नको, निगेटिव्ह बोलू नको, वास्तूपुरुष ‘तथास्तु’ म्हणत असतो’ अशी भीती लहानपणी आई घालायची तेव्हा हसू यायचं! कारण जमिनीत पुरलेली वास्तूपुरुषाची ती एवढीशी प्रतिमा आपलं काय वाकडं करू शकणार? असा विचार मनात यायचा. पाण्याला ‘जीवन’ म्हणतात इथपर्यंत ठीक आहे; कारण पाण्यातून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो आणि तो आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असतो! पण लगेच त्याला ‘तीर्थ’ काय म्हणायचं? प्रत्येक गोष्टीची सांगड देवाधर्माशी का घालायची असेही बंडखोर प्रश्न माझ्याच नाही असंख्यांच्या म
Apr 16, 20253 min read


हेल्लारो : मृतप्राय झालेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा आगळा स्त्रीवादी चित्रपट
1932 साली ‘नरसी मेहता’ द्वारे गुजराथी चित्रपटसृष्टीचा उदय झाला तेव्हापासून हजारो चित्रपट निर्माण होऊनही गुजराथीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार हुलकावण्या देत राहिला होता. तो मिळवून देणारा चित्रपट होता ‘हेल्लारो’ (2019) ज्याने हा पुरस्कार खेचून आणत त्या काळात जवळपास मृतप्राय झालेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देत विलक्षण उंचीवर नेले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या आरंभ काळापासून हिमांशु रॉय, मेहबूब खान, व्ही. शांताराम, बिमल रॉय, श्याम बेनेगल, नागेश कुकनूर, अपर्
Apr 16, 20257 min read


डॉ. आंबेडकरांचे सखे सोबती
मुंबईला परतताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या एका मित्रासह सातारा रोड स्टेशनला जावे लागले. त्यावेळी त्यांचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. एके ठिकाणी त्यांनी टांगा थांबवला आणि खाली उतरून ते एका मैदानात शिरले. अचानक ते व्याकूळ होऊन रडू लागले. मित्राला काय झाले काहीच कळेना. थोडा दुःखभार कमी झाल्यावर ते म्हणाले, ‘‘इथे माझ्या आईच्या अस्थी आहेत. तिने आम्हा सर्व भावंडांसाठी खूप खस्ता खाल्ल्या. या पलीकडच्या पडक्या वाड्यात आम्ही राहत होतो. काही दिवस आमची आई व भावंडे खडी फोडून मोलम
Apr 14, 20254 min read


महामंडळ ‘तरूण’ झाले!
डॉ. ग. ना. जोगळेकर हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. त्यावेळी एका साहित्यिक मासिकात एक वाचकपत्र प्रकाशित झाले. साहित्य परिषदेची कंपूशाही नव्या लेखकासाठी कशी घातक आहे, उमलत्या अंकुराचे पंख तिथे कसे छाटले जातात, ही संस्था काहीच काम कसे करत नाही अशा आशयाची त्याची मांडणी होती. मुळातच कर्तव्यकठोर लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक असलेल्या जोगळेकरांनी ते वाचले आणि ज्याने पत्र लिहिले त्याला बोलवून घेतले. जोगळेकर म्हणाले, ‘‘फुलाफळांनी पिकलेल्या झाडालाच सगळे
Apr 13, 20254 min read
पुस्तकानुभव : प्रसन्न वाचनानुभुव!
सातत्याने नवनवीन विषयांच्या आणि तसे लेखन करणाऱ्या लेखकांच्या शोधात असणारे, नावीन्यपूर्ण विषय देऊन लेखकांना लिहिते करणारे, प्रयोगशील व धडाडीचे प्रकाशक अशी ख्याती असलेल्या घनश्याम पाटील यांनी चपराक प्रकाशनातर्फे नुकताच एक समीक्षासंग्रह प्रकाशित केला आहे... पुस्तकानुभव! साहित्य क्षेत्रात चमचमणारा आणि संशोधन वृत्तीचा एक हिरा घनश्याम पाटील ह्यांनी हेरला तो म्हणजे प्रा. दिलीप फडके! दोन तपस्वी, दोन अभ्यासक आणि त्यांचा चमू यांच्या अथक परिश्रमाने सजलेला समीक्षा संग्रह म्हणजे साहित्याच
Mar 30, 20257 min read
माझं अगदी खरं ठरलेलं भविष्य
काय मंडळी, 2025 सालचं तुमच्या राशीचं भविष्य बघितलं की नाही? काय यंदाच्या वर्षी काही चांगल्या गोष्टी घडणार असतीलच! पण काही अडचणी आहेत एवढंच ना. अहो सर्व राशींचे दर वर्षी हे असंच भविष्य असतं. समस्त मानवजाती तील प्रत्येकाला कित्येक शतके सतावणारा प्रश्न म्हणजे माझे भविष्य काय? उद्या माझं काय होणार? म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा सतावत असते, प्रेमिकांना त्यांच्या प्रेमाला दाद कशी मिळणार ही उत्सुकता, नोकरदारांना त्यांच्या प्रमोशनची चिंता, हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार्या
Mar 10, 20256 min read
सोनचाफा - ई-पुस्तक
सोनचाफा (देवनागरी आणि मोडी लिपीतील कवितासंग्रह) <3d-flip-book id="5795">
Mar 8, 20251 min read


प्रशासकीय ‘मॅडम राज’ - जागतिक महिला दिन विशेष लेख
स्त्रियांचं केवळ नोकरी करणं गरजेचं नाही तर निर्णायक पदावर असणंही गरजेचं आहे. प्रशासनात अजूनही महिला निर्णायक पदावर संख्येनं कमी दिसतात मात्र गेल्या काही वर्षात महराष्ट्र प्रशासनात ‘महिला राज’ येताना दिसत आहे. आजच्या काळात महिलांना उच्च शैक्षणिक व सामाजिक दर्जा प्राप्त होणे आणि प्रशासनातील निर्णायक पदावर त्यांचा सहभाग असावा, हे अत्यंत आवश्यक आहे. समाजात स्त्रियांना समान अधिकार मिळावेत, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रशासनात त्यांची भागी
Mar 8, 20258 min read


तर्कतीर्थांचा साहित्य-संज्ञाप्रवाह
98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे फेब्रुवारी महिन्यात होत आहे. नवमहाराष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी ऑक्टोबर, 1954 मध्ये दिल्लीत 37 वे मराठी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनाचे अध्यक्ष होते, गेल्या शतकातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत आणि संस्कृतपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. संस्कृत भाषेतील प्रकांडपंडित असूनही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले, याचे कारण तर्कतीर्थांची सर्वव्यापी प्रज्ञा हे होते. तसं ज्याला ‘साहित्य’ या सदरात आप
Mar 7, 20258 min read


भारतीय राजकारण्यांचा साहित्यगंध...
साहित्य आणि राजकारण यांचा संबंध काय? तसा संबंध खरोखर असतो का? राजकारण्यांनी वाङ्मयीन व्यासपीठावर जावे का? असे अनेेक प्रश्न अनेकदा विचारले जातात पण असे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, साहित्याला काहीही वर्ज्य नाही. सामाजिक जीवनात सगळेच विषय समाविष्ट असतात. मग राजकारण हाही सामाजिक जीवनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ज्या साहित्यात जीवनाचे समग्र दर्शन घडते किंवा घडणे अपेषित आहे, त्यात राजकारणाचेही दर्शन घडणे साहजिकच आहे. म्हणजेच साहित्याला राजकार
Mar 7, 20254 min read


मराठी माणूस आणि दिल्ली
अटकपासून कटकपर्यंत’ झेंडे फडकविणार्या मराठ्यांनी रूढ अर्थाने दिल्लीवर राज्य केले नसेल परंतु ‘दिल्लीचे रक्षणकर्ते आणि आधारस्तंभ’ म्हणून लौकिक मिळविला होता. मराठी माणूस आणि दिल्ली यांचे नेमके ऋणानुबंध काय आहेत, दिल्लीतील मराठी माणसांनी काय योगदान दिले, याविषयी दिल्लीत दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या आणि पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटविणार्या ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी लिहिलेला हा विशेष लेख खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी! मराठी साहित्य संमेलन होत असलेले तालकटोरा स्टेडियम हे स्
Mar 5, 202514 min read
bottom of page
.jpg)




